शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

बंडखोरांच्या ताकदीने सर्व पक्ष चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:07 IST

निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि...

- महेश खरे सूरत : निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि, काँग्रेस अजुनही त्रस्त आहे. बंडखोरांचे मन वळविण्यासाठी काँग्रेसने उशीरा का होईना, वरिष्ठ नेत्यांचा गटच स्थापन केला आहे. हेच नेते प्रचार करण्यासोबत असंतुष्टांची मनधरणीही करीत आहेत.चार बड्या नेत्यांवर जबाबदारीबंडखोर उमेदवारांचे मन वळवून त्यांना मैदानातून माघार घेण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी काँग्रेसने चार वरिष्ठ नेत्यांवर टाकली. दक्षिण गुजरातसाठी सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद, अहमदाबादसाठी तरुण गोगोई (आसामचे मुख्यमंत्री), सौराष्टÑासाठी गुलाम नबी आझाद तसेच कच्छ आणि उत्तर गुजरातसाठी मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांचा समावेश असलेले गट स्थापन करण्यात आले आहेत.महुआमधील स्थितीने चिंतामाजी केंद्रीय मंत्री आणि महुआ मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार चौधरी यांच्याविरुद्ध सुरेश चौधरी यांनी मैदानात उडी घेतली आहे. तुषार हे बाहेरचे म्हणून त्यांच्याविरुद्ध असंतोष व्यक्त होत आहे. अशात सुरेश चौधरी हे आखाड्यात मांड ठोकून असल्याचे काँग्रेसची चिंता वाढली आहे.पटेल यांची डोकेदुखीकरंज विधानसभा मतदार संघातून भीमजी पटेल हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सूरत महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहिलेले भीमजी पटेल या भागात लोकप्रिय आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतल्याने भाजपची मते घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017