शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

अख्खे वऱ्हाड झाले होते बेपत्ता

By admin | Updated: March 4, 2017 04:45 IST

आपल्या देशात अशा अनेक गूढ जागा आहेत ज्यांचा अद्याप रहस्यभेद झालेला नाही.

कानपूर : आपल्या देशात अशा अनेक गूढ जागा आहेत ज्यांचा अद्याप रहस्यभेद झालेला नाही. हे भुयार त्यापैकीच एक. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील या भुयाराला लोक ‘बर्म्युडा ट्रँगल’ची उपमा देतात. कारण, जो त्यात गेला तो आजपर्यंत परत आलेला नाही. बागबादशाही नावाचे हे भुयार ३५० वर्षे जुने असून, औरंगजेबाने ते तयार केले होते. खजुहा गावात आजही ते अस्तित्वात आहे. या भुयारात चुकूनही कोणी गेला तर तो परत येत नाही, असे खजुहा गावचे लोक सांगतात. ‘एकदा गावात लग्नसोहळा होता. वऱ्हाडातील लोक मोठ्या संख्येने भुयार पाहण्यासाठी आत गेले. मात्र, ते परत आले नाहीत’, असे हर्षित वाजपेयी यांनी सांगितले. हे भुयार कोलकात्याहून पेशावरपर्यंत जाते, असे बृजबिहारी वाजपेयी यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते तेव्हा येथे शाहजहाँचा मुलगा शाहशुजा याचे राज्य होते. औरंगजेबाने हा परिसर काबीज करण्यासाठी अनेकदा आक्रमणे केली. मात्र, प्रत्येकवेळी त्याचा पराभव झाला. ५ जानेवारी १६५९ रोजी औरंगजेबाने पुन्हा हल्ला केला आणि यावेळी त्याने विजयश्री मिळवली. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठीच औरंगजेबाने हे भुयार तयार केले होते. बागबादशाहीच्या पूर्वेकडे तीन मीटर उंच चबुतरे आणि २ बारादरी आहे. यात मोठ्या खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. बारादरीसमोर सुंदर तलावही होता. बागबादशाहीच्या मधोमध एक विहीरही आहे.