शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 20:03 IST

जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार आरोप केले आहेत. 

 ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत पहिल्यापासून हवाईपट्टी होती. समाजवादी सरकारच्या काळात विकास झाला आहे. ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत वातावरण तयार केले जात आहे. विकास कोणीही रोखू शकत नाही. अयोध्येत आधीच हवाई पट्टी होती. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला का? समाजवादी सरकारच्या काळात खूप विकास झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर बांधले जात आहे. मंदिर बांधले तर कोणाला आनंद होणार नाही?, असा सवालही यादव यांनी केला.

"तुम्ही अयोध्येत विमानतळ बांधले, पण तुम्ही संपादित केलेल्या जमिनीच्या ६ पट मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती, ती मिळाली का? रेल्वे स्थानके नेहमीच बांधली जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले जात असल्याचे तुम्ही म्हणालात, ही आनंदाची गोष्ट आहे. पण, एक तरुण आपला बायोडाटा घेऊन फिरत होता, त्याला रोजगार हवा होता. 

'रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मला कोणाकडूनही निमंत्रण मिळालेले नाही. मी याबाबत बोलल्यानंतर मला अयोध्येहून स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले. राम मंदिराच्या उद्घाटन निमंत्रणावरुनही राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. इंडिया आघाडी, पीडीए ही आमची रणनीती असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. लोकसभा निवडणुकीत फक्त पीडीएच एनडीएचा पराभव करेल, असंही यादव म्हणाले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवRam Mandirराम मंदिर