शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 20:03 IST

जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार आरोप केले आहेत. 

 ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत पहिल्यापासून हवाईपट्टी होती. समाजवादी सरकारच्या काळात विकास झाला आहे. ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत वातावरण तयार केले जात आहे. विकास कोणीही रोखू शकत नाही. अयोध्येत आधीच हवाई पट्टी होती. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला का? समाजवादी सरकारच्या काळात खूप विकास झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर बांधले जात आहे. मंदिर बांधले तर कोणाला आनंद होणार नाही?, असा सवालही यादव यांनी केला.

"तुम्ही अयोध्येत विमानतळ बांधले, पण तुम्ही संपादित केलेल्या जमिनीच्या ६ पट मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती, ती मिळाली का? रेल्वे स्थानके नेहमीच बांधली जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले जात असल्याचे तुम्ही म्हणालात, ही आनंदाची गोष्ट आहे. पण, एक तरुण आपला बायोडाटा घेऊन फिरत होता, त्याला रोजगार हवा होता. 

'रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मला कोणाकडूनही निमंत्रण मिळालेले नाही. मी याबाबत बोलल्यानंतर मला अयोध्येहून स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले. राम मंदिराच्या उद्घाटन निमंत्रणावरुनही राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. इंडिया आघाडी, पीडीए ही आमची रणनीती असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. लोकसभा निवडणुकीत फक्त पीडीएच एनडीएचा पराभव करेल, असंही यादव म्हणाले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवRam Mandirराम मंदिर