शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 20:03 IST

जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार आरोप केले आहेत. 

 ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत पहिल्यापासून हवाईपट्टी होती. समाजवादी सरकारच्या काळात विकास झाला आहे. ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत वातावरण तयार केले जात आहे. विकास कोणीही रोखू शकत नाही. अयोध्येत आधीच हवाई पट्टी होती. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला का? समाजवादी सरकारच्या काळात खूप विकास झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर बांधले जात आहे. मंदिर बांधले तर कोणाला आनंद होणार नाही?, असा सवालही यादव यांनी केला.

"तुम्ही अयोध्येत विमानतळ बांधले, पण तुम्ही संपादित केलेल्या जमिनीच्या ६ पट मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती, ती मिळाली का? रेल्वे स्थानके नेहमीच बांधली जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले जात असल्याचे तुम्ही म्हणालात, ही आनंदाची गोष्ट आहे. पण, एक तरुण आपला बायोडाटा घेऊन फिरत होता, त्याला रोजगार हवा होता. 

'रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मला कोणाकडूनही निमंत्रण मिळालेले नाही. मी याबाबत बोलल्यानंतर मला अयोध्येहून स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले. राम मंदिराच्या उद्घाटन निमंत्रणावरुनही राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. इंडिया आघाडी, पीडीए ही आमची रणनीती असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. लोकसभा निवडणुकीत फक्त पीडीएच एनडीएचा पराभव करेल, असंही यादव म्हणाले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवRam Mandirराम मंदिर