शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

१० ते १५ वर्षांमध्येच पूर्ण हाेईल अखंड भारताचे स्वप्न, प्रगतीच्या वाटचालीत काेणी आडवे येऊ नये: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 07:13 IST

संत आणि ज्याेतिष्यांच्या मते २० ते २५ वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण हाेईल. ज्या गतीने भारताची वाटचाल सुरू आहे, ती पाहता एवढा कालवधी लागू शकताे.

हरिद्वार :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अखंड भारत हा  सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षांमध्येच स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत निर्माण हाेईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी व्यक्त केले.हरिद्वार येथील कनखल येथे श्री कृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानंद आश्रमात ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व गुरुत्रय मंदिराच्या लाेकार्पण साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. 

एका कार्यक्रमात बाेलताना त्यांनी अखंड भारताबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, संत आणि ज्याेतिष्यांच्या मते २० ते २५ वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण हाेईल. ज्या गतीने भारताची वाटचाल सुरू आहे, ती पाहता एवढा कालवधी लागू शकताे. मात्र, आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिल्यास १० ते १५ वर्षांमध्येच भारत अखंड हाेईल. भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यात जे आडवे येतील ते नष्ट हाेतील. 

भारताच्या प्रगतीच्या प्रवासात सर्वांनी साेबत यावे, थांबविण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्यांना साेबत यायचे नाही, त्यांनी मार्गातून बाजूला व्हावे, असे भागवत यांनी परखडपणे सांगितले. 

गेल्या वर्षीही भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अखंड भारताबाबत मत मांडले हाेते. भारतापासून वेगळे झालेले पाकिस्तानसारखे राष्ट्र संकटात आहे. अखंड भारत हा शक्ती नव्हे तर हिंदू धर्माच्या माध्यमातूनच निर्माण हाेऊ शकताे, असे ते म्हणाले हाेते.

हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म-    माेहन भागवत म्हणाले की, हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. हजार वर्षांपर्यंत सनातन धर्माला समाप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. -    मात्र, ते संपले. आपण व सनातन धर्म आजही तिथेच आहे. 

अहिंसेचा पुरस्कार मात्र हातात दंडुके घेऊनच-    आम्ही अहिंसेचा पुरस्कार करताे. आमच्या मनात द्वेष नाही.-    मात्र, जग शक्तीलाच मानते. त्यामुळे अहिंसेचा पुरस्कार हातात दंडुके घेऊनच हाेईल, असे माेहन भागवत म्हणाले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ