शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल -मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 03:46 IST

लष्कर स्थापनेचा ७२ वा दिन; छुपे युद्ध लढणाऱ्याचे कट उधळले गेले

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेले घटनेतील ३७० अनुच्छेद रद्द करणे हे ‘ऐतिहासिक पाऊल’ होते, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी त्याची प्रशंसा केली.

ते म्हणाले, ‘अनुच्छेद रद्द झाल्यामुळे पश्चिमेकडील देशाच्या आणि त्याच्यासाठी छुपे युद्ध लढणाºयाचे कट उधळले गेले.’ दहशतवादी कृत्ये सशस्त्रदले अजिबात सहन करणार नाहीत, असे नरवणे लष्कर स्थापनेच्या ७२ व्या दिन कार्यक्रमात येथील करीअप्पा परेड ग्राऊंडवर बोलताना म्हणाले. ‘जे दहशतवादाला चिथावणी देत आहेत त्यांना चोख उत्तर देण्याचे अनेक पर्याय आमच्याकडे असून, ते वापरण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही’, असे ते म्हणाले.

नरवणे म्हणाले, ‘अनुच्छेद ३७० रद्द करणे हे ऐतिहासिक पाऊल आहे. जम्मू आणि काश्मीरला राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल. त्या पावलामुळे आमच्या पश्चिमेकडील शेजाºयाचे व त्याच्यासाठी छुप्यारीतीने युद्ध लढणाऱ्यांची कटकारस्थाने उधळली गेली आहेत.’प्रथमच पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व महिलेकडेभारतीय लष्कर दिनानिमित्त बुधवारी लष्करातील काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे दर्शन जगाला घडवण्यात आले. बुधवारच्या संचलनाचे वैशिष्ट्य असे होते की, कॅप्टन तानिया शेरगिल यांनी पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व केले. अशा प्रकारचे नेतृत्व करणाºया त्या पहिला महिला ठरल्या आहेत. प्रत्येक १५ जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो. १९४९ मध्ये याच दिवशी ब्रिटिशांचे शेवटचे कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून पदभार घेऊन लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा भारतीय लष्कराचे कमांडर इन चीफ झाले होते. बुधवारी लष्कराचा ७२ वा लष्कर दिन होता व प्रथमच यात संरक्षणप्रमुख सहभाग नोंदवत होते.

टॅग्स :Article 370कलम 370Indian Armyभारतीय जवान