शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कारमध्ये पुढे बसणाऱ्यांठी आता एअरबॅग अनिवार्य?; लवकरच नियम लागू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 2:14 PM

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा तयार करण्यात आला प्रस्ताव

ठळक मुद्देलोकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला प्रस्तावरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ड्राफ्ट नोटिफिकेशन जारीगाड्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता

कारमध्ये पुढच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारनं आता कारमध्ये पुढील भागात एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार केला आहे. यासंबंधी एक प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. अपघाताच्या प्रसंगी प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी यासंबंधी एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. कारमध्ये पुढे बसणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. १ एप्रिल २०२१ पासून हा निर्णय नव्या गाड्यांसाठी लागू होण्याची शक्यता आहे. तर सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांसाठी १ जूनपासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर २८ डिसेंबर रोजी हा ड्राफ्ट प्रकाशित करण्यात आला आहे. तसंच यासंबंधी काही सूचना असल्यास त्या ३० दिवसांच्या आत morth@gov.inwithin या ईमेलवर पाठवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. वाहनांची किंमत वाढणारसरकारच्या या प्रस्तावानंतर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार जर एअर बॅग अनिवार्य करण्यात आल्या तर गाड्यांची किंमत वाढू शकते. विक्रीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी उत्पादकांना याचा खर्च स्वत:हून करावा लागणार असल्याचंही म्हटलं आहे. "सरकारचा एअर बॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव हा अतिशय योग्य आहे. हे सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य असून ते जागतिक दर्जानुसार बनवले गेले पाहिजेत," असंही मत FADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितलं. 

टॅग्स :carकारroad safetyरस्ते सुरक्षाpassengerप्रवासीNitin Gadkariनितीन गडकरी