शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:06 IST

यंदा डिसेंबर अखेरपर्यंत एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया संपविण्याची केंद्राची योजना आहे.

नवी दिल्ली : योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री सरकार करणार नाही, अशी माहिती उड्डयन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. उड्डयन सचिव आर.एन. चौबे यांनी सांगितले की, एअर इंडियाची विक्री करण्याचा अथवा न करण्याचा हक्क सरकारने राखून ठेवला आहे. निविदांमधील किमती अपुºया असल्याचे आढळून आल्यास एअर इंडियाची विक्री न करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते.सूत्रांनी सांगितले की, यंदा डिसेंबर अखेरपर्यंत एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया संपविण्याची केंद्राची योजना आहे. एअर इंडियाची किंमत ठरविण्यासाठी सरकारने सल्लागारांची नेमणूक केली आहे. कंपनीचे व्यावसायिक आणि सांपत्तिक मूल्य हे सल्लागार ठरवतील. मूल्यनिर्धारक एअरलाईनची आधार किंमत ठरवतील. निविदा सादर करणाºयांना आधार किमतीपेक्षा जास्त किंमत लावावी लागेल. खरेदीदार कंपन्यांनी आधार किमतीपेक्षा कमी किंमत लावलीच, तर सरकार कोणतीही निविदा न स्वीकारण्याचा निर्णय घेईल. कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियामधील ७६ टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही कंपनी चालविणे सरकारसाठी डोकेदुखी ठरल्याने ती विकण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAirportविमानतळ