शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:06 IST

यंदा डिसेंबर अखेरपर्यंत एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया संपविण्याची केंद्राची योजना आहे.

नवी दिल्ली : योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री सरकार करणार नाही, अशी माहिती उड्डयन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. उड्डयन सचिव आर.एन. चौबे यांनी सांगितले की, एअर इंडियाची विक्री करण्याचा अथवा न करण्याचा हक्क सरकारने राखून ठेवला आहे. निविदांमधील किमती अपुºया असल्याचे आढळून आल्यास एअर इंडियाची विक्री न करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते.सूत्रांनी सांगितले की, यंदा डिसेंबर अखेरपर्यंत एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया संपविण्याची केंद्राची योजना आहे. एअर इंडियाची किंमत ठरविण्यासाठी सरकारने सल्लागारांची नेमणूक केली आहे. कंपनीचे व्यावसायिक आणि सांपत्तिक मूल्य हे सल्लागार ठरवतील. मूल्यनिर्धारक एअरलाईनची आधार किंमत ठरवतील. निविदा सादर करणाºयांना आधार किमतीपेक्षा जास्त किंमत लावावी लागेल. खरेदीदार कंपन्यांनी आधार किमतीपेक्षा कमी किंमत लावलीच, तर सरकार कोणतीही निविदा न स्वीकारण्याचा निर्णय घेईल. कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियामधील ७६ टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही कंपनी चालविणे सरकारसाठी डोकेदुखी ठरल्याने ती विकण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAirportविमानतळ