शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:06 IST

यंदा डिसेंबर अखेरपर्यंत एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया संपविण्याची केंद्राची योजना आहे.

नवी दिल्ली : योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री सरकार करणार नाही, अशी माहिती उड्डयन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. उड्डयन सचिव आर.एन. चौबे यांनी सांगितले की, एअर इंडियाची विक्री करण्याचा अथवा न करण्याचा हक्क सरकारने राखून ठेवला आहे. निविदांमधील किमती अपुºया असल्याचे आढळून आल्यास एअर इंडियाची विक्री न करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते.सूत्रांनी सांगितले की, यंदा डिसेंबर अखेरपर्यंत एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया संपविण्याची केंद्राची योजना आहे. एअर इंडियाची किंमत ठरविण्यासाठी सरकारने सल्लागारांची नेमणूक केली आहे. कंपनीचे व्यावसायिक आणि सांपत्तिक मूल्य हे सल्लागार ठरवतील. मूल्यनिर्धारक एअरलाईनची आधार किंमत ठरवतील. निविदा सादर करणाºयांना आधार किमतीपेक्षा जास्त किंमत लावावी लागेल. खरेदीदार कंपन्यांनी आधार किमतीपेक्षा कमी किंमत लावलीच, तर सरकार कोणतीही निविदा न स्वीकारण्याचा निर्णय घेईल. कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियामधील ७६ टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही कंपनी चालविणे सरकारसाठी डोकेदुखी ठरल्याने ती विकण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAirportविमानतळ