शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

एअर इंडियाची देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:07 IST

प्रवाशांना दिलासा : जेट बंद पडल्याने सेवा विस्ताराचा निर्णय

मुंबई : जेट एअरवेज बंद पडल्याने वाढलेली मागणी लक्षात घेत, एअर इंडियाने आपल्या सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय एअर इंडिया प्रशासनाने घेतला आहे. मुंबई-दुबई-मुंबई मार्गावर व दिल्ली-दुबई-दिल्ली मार्गावर ‘बोर्इंग ७८७ ड्रीमलाइनर’च्या दोन्ो विमानांद्वारे फेºया वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गांवर दर आठवड्याला ३,५०० अतिरिक्त आसने उपलब्ध होतील, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.

मुंबई दुबई मार्गावर १ जूनपासून, तर दिल्ली दुबई मार्गावर २ जूनपासून ही विमाने धावतील. भोपाळ-पुणे मार्गावर ५ जूनपासून नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सध्याच्या १४ फेºयांमध्ये वाढ होऊन दर आठवड्याला २० फेºया होतील. त्याशिवाय वाराणसी ते चेन्नई दरम्यान नवीन सेवा सुरू करण्यात येईल.दिल्ली रायपूर मार्गावरील फेºयांमध्ये वाढ करून सध्याच्या दर आठवड्याच्या ७ फेºया १४ करण्यात येतील. दिल्ली बेंगळुरू मार्गावरील ३४ फेºयांमध्ये ५ ने वाढ करण्यात येणार आहे. दिल्ली अमृतसर मार्गावरील सध्याच्या २० फेºयांमध्ये वाढ करून २७ फेºया चालविण्यात येतील. चेन्नई अहमदाबाद मार्गावरील २ फेºयांमध्ये वाढ करून दर आठवड्याला ८ फेºया चालविण्यात येतील. चेन्नई कोलकाता मार्गावरील ७ फेºयांमध्ये वाढ करून आता दर आठवड्याला ११ फेºया चालविण्यात येतील.

दिल्ली वडोदरा मार्गावर सध्या सुरू असलेल्या ७ फेºयांमध्ये वाढ करून १४ फेºया चालविण्यात येतील. मुंबई वायझॅग मार्गावरील ७ फेºयांमध्ये वाढ करून दर आठवड्यात १२ फेºया चालविण्यात येणार आहेत.

तिकिटाच्या दरात सवलतड्रीमलाइनर विमानांच्या सेवेमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आसने, जास्त लेगरूम, बॅगेज सुविधा मिळतील. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एअर इंडियाने दिल्ली व मुंबई येथून दुबई जाण्यासाठी ७,७७७ रुपयांमध्ये विशेष इकॉनॉमी तिकीट उपलब्ध करून दिले असून, ३१ जुलैपर्यंत ही सवलत सुरू राहणार आहे.