शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विलीनीकरणानंतर एअर इंडिया प्रथमच नफा जाहीर करणार ?

By admin | Updated: April 19, 2016 17:36 IST

सातत्याने तोटयाचा सामना करणारी एअर इंडिया आर्थिकवर्ष २०१६ मध्ये आठ ते दहा कोटींचा नफा जाहीर करण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ - सातत्याने तोटयाचा सामना करणारी एअर इंडिया आर्थिकवर्ष २०१६ मध्ये आठ ते दहा कोटींचा नफा जाहीर करण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये इंडियन एअरलाईन्सबरोबर झालेल्या विलीनीकरणानंतर प्रथमच एअर इंडिया नफ्याची घोषणा करु शकते. आर्थिकवर्ष २०१५ मध्ये ५,५७४.४७ कोटींचा तोटा झाला होता. त्या तोटयामध्ये यंदा २६०० ते २८०० कोटींपर्यंत घट झाली आहे. 
 
एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवायची आहे. जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये कमी तिकीट दराची जी स्पर्धा सुरु आहे त्यामुळे २०१६ मध्ये एअर इंडियाच्या नफ्यामध्ये घसघशीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. 
 
२०१५ मध्ये एअर इंडियाने १९,७८१ कोटींची कमाई केली. एअर इंडियाला २१७१.४० कोटींचा तोटा झाला. प्रवासी संख्या वाढूनही एअर इंडियाच्या उत्पन्नात ९ ते १० टक्के घट झाली. चालू वर्षात महसूलात १० टक्के वाढ होण्याचा अंदाज अधिका-याने वर्तवला. जागतिक तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे एअर इंडियाच्या तोटयात घट होऊन महसूल काही प्रमाणात वाढला