शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे खासगीकरण ?

By admin | Updated: November 10, 2014 23:35 IST

काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारचे हवाई धोरण मोडीत काढत केंद्र सरकारने आज, सोमवारी नव्या हवाई धोरणाचा मसुदा सादर केला़

नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारचे हवाई धोरण मोडीत काढत केंद्र सरकारने आज, सोमवारी नव्या हवाई धोरणाचा मसुदा सादर केला़ सार्वजनिक क्षेत्रतील भारतीय विमानतळ प्राधिकरण(एएआय) आणि पवनहंस ही हेलिकॉप्टर कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची शिफारस या नव्या मसुद्यात करण्यात आली आह़े सोबतच, मरणासन्न अवस्थेतील एअर इंडियाचा कारभार सुधारण्यासाठी सक्षम पावले उचलण्याचेही यात म्हटले आह़े एअर इंडियाचे शेअरही विक्रीस काढण्याचे संकेत यातून मिळत आहेत़
नागरी हवाई मंत्री अशोक गजपती राजू यांनी हा नवा मसुदा सादर करताना अंतर्गत हवाई संपर्क वाढविणो, सहा मेट्रो विमानतळांना आंतरराष्ट्रीय केंद्र बनविणो, सार्वजनिक खासगी भागीदारीतून विमातळांचा विकास, एअर कार्गो, विमान दुरुस्ती आणि देखरेख तसेच हेलिकॉप्टर वाहतुकीच्या कामांना प्रोत्साहन देऊन प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करणो आदी मुद्यांवर भर दिला आहे. 
भारतीय विमान कंपन्यांना विदेशी उड्डाणाची परवानगी देणा:या विद्यमान नियमांची समीक्षा केली जाईल, अशी माहितीही राजू यांनी दिली़ तूर्तास यासाठी किमान पाच वर्षार्पयत देशांतर्गत उड्डाण आणि विमान कंपनीच्या ताफ्यात 2क् विमाने असण्याची अट आह़े
या मसुद्यावर सर्वसंबंधित पक्षांचा सल्ला घेतला जाईल आणि यानंतर पुढील वर्षी जानेवारीर्पयत हा मसुदा लागू होणो अपेक्षित असल्याचे ते म्हणाल़े संपुआ सरकारच्या काळात सादर करण्यात आलेले हवाई धोरण पारदर्शक नसल्याचा आरोपही राजू यांनी केला. 
पारदर्शकता आणण्याच्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण(एएआय) तसेच पवनहंस हेलिकॉप्टर्स लिमिटेडला (पीएचएचएल) शेअर बाजारात आणण्याचा प्रस्ताव आहे, असे राजू म्हणाल़े तथापि एएआय आणि पीएचएचएलला कधी शेअरबाचारात सूचीबद्ध केले जाईल, याबाबत कुठलीही कालमर्यादा निश्चित केली गेलेली नाही़ सरकारची किती भागीदारी विकली जाईल, हेही अद्याप निश्चित नसल्याचे एका अधिका:याने सांगितल़े
पवनहंस, विमानतळ प्राधिकरणाची 
शेअर बाजारात नोंदणी
देशातील विमानतळांची देखभाल, नियंत्रण याकरिता स्थापन करण्यात आलेले विमानतळ प्राधीकरण (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया - एएआय)आणि सरकारी हेलिकॉप्टर कंपनी पवनहंस या दोन्ही कंपन्यांची भागविक्री करत त्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याचे संकेतही राजू यांनी दिले.
विमानतळ प्राधीकरण ही ‘मिनीर’ श्रेणीतील सरकारी कंपनी असून, देशातील 125 विमानतळांचे व्यवस्थापन सांभाळते. यामध्ये 11 आंतरराष्ट्रीय विमानतळे, 81 देशांतर्गत विमानतळे,  आणि संरक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या 25 विमानतळांचे व्यवस्थापन सांभाळते. 
तसेच हवाई वाहतूक नियंत्रणही याच कंपनीतर्फे हाताळले जाते. तर, हेलिकॉप्टर उद्योगातील पवनहंस कंपनीत केंद्र सरकारची हिस्सेदारी 51 टक्के असून ओएनजीसी या सरकारी तेल कंपनीची हिस्सेदारी 49 टक्के इतकी आहे. 
कंपनीच्या ताब्यात 47  हेलिकॉप्टर असून आशिया खंडातील सर्वात मोठी  हेलिकॉप्टर कंपनी म्हणून ओळख आहे.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4एकेकाळी भारताच्या नागरी हवाई वाहतूक सेवेतील आघाडीची कंपनी असलेली एअर इंडिया आज मरणासन्न अवस्थेत असताना या कंपनीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आहे का, असे विचारले असता नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी थेट उत्तर देणो टाळल़े
4काहींनी खासगीकरणाचा सल्ला दिला आह़े काहींनी एअर इंडियाला सार्वजनिक क्षेत्रचीच कंपनी म्हणून कायम ठेवणो हिताचे असल्याचे सुचवले आह़े पर्याय अनेक आहेत़ पण याबाबत सर्वसंमतीने निर्णय घेतला गेला पाहिजे, असे ते म्हणाल़े