शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद जिल्हा रुग्णालयात तीन दिवसांत १८ बालकांचा मृत्यू; अर्भक मृत्यूच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:09 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून नऊ अर्भकांच्या झालेल्या मृत्युच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

अहमदाबाद : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून नऊ अर्भकांच्या झालेल्या मृत्युच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या घटनानंतर काँग्रेसने रविवारी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.पाच अर्भकांना दूर अंतरावरून रुग्णालयात आणण्यात आले होते. जन्मत:च त्यांचे वजन अत्यंत कमी असल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती तर इतर अर्भकांच्या जीविताला घातक अशा रोगांची बाधा झाली होती व त्यांची परिस्थिती चिंताजनक होती, असे सरकारने रविवारी निवेदनात म्हटले.२४ तासांत मरण पावलेल्या नऊ अर्भकांपैकी पाच लुणावाडा, सुरेंद्रनगर, मनसा, विरमगाम, हिंमतनगर या दूर अंतरावरून आणण्यात आले होती व त्यांची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक होती. ज्या चार अर्भकांचा रुग्णालयात जन्म झाला ते जन्मत:च श्वासावरोधामुळे मरण पावले. रुग्णालयात गेल्या तीनदिवसांत १८ अर्भकांचा मृत्यू झाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण उप संचालक आर. के. दीक्षित या मृत्युंना कोणती कारणे जबाबदार आहेत याची चौकशी करतील. (वृत्तसंस्था)मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी गांधीनगरमध्ये रविवारी वरिष्ठ अधिकाºयांच्या घेतलेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला, असे आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव जयंती रवी यांनी सांगितले. जयंती रवी म्हणाल्या की, काही अर्भकांची प्रकृती खालावलेली होती. दूर अंतरावरून त्यांना येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले होते कारण तेथील डॉक्टर्स दिवाळीच्या सुटीवर होते. मृत्युच्या प्रथमदर्शनी कारणांची चौकशी समिती करील व अहवाल एका दिवसात देईल अशी अपेक्षा आहे.अत्यंत कमी वजनाची बाळे जन्मण्याचे प्रमाण कमी कसे करायचे याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. गरोदर महिलांना गरोदरपणात पुरेसा पौष्टीक आहार मिळत नाही. येथील सामान्य रुग्णालयात रोज नवजात अर्भकांच्या मृत्युचे प्रमाण सरासरी पाच ते सहा आहे, असे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.