शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कृषि, सिंचन,उद्योगांना प्राधान्य मिळावे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा: लोकप्रतिनिधी, उद्योजकांच्या भावना

By admin | Updated: March 18, 2016 00:15 IST

जळगाव : ग्रामीण, शहरी विकासाचा समतोल साधला जावा, कृषी सिंचनाला प्राधान्य दावे अशा अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

जळगाव : ग्रामीण, शहरी विकासाचा समतोल साधला जावा, कृषी सिंचनाला प्राधान्य दावे अशा अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
शेती,शेतकर्‍यास प्राधान्य
शेती आणि शेतकर्‍याला प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय असून त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसेल. जळगाव जिल्‘ासही न्याय मिळावा असे प्रयत्न असून त्यासाठी सिंचनाच्या प्रश्नांना आम्ही प्राधान्य दिले आहे.
- डॉ. गुरुमुख जगवाणी, आमदार
-------
सर्वांगीण विकास
सबका साथ, सबका विकास हे शासनाचे धोरण आहे. तसे चित्र या अर्थसंकल्पात असावे आणि असेल. शहराच्या विकासासाठीचे प्रश्न आपण दिले आहेत. त्यात २५ कोटींचा निधी महिना अखेर मिळेल.
- सुरेश भोळे, आमदार
------
सिंचन विकास होईल
शेतीला चांगले दिवस यावे असे वाटत असेल तर सिंचनाच्या कामांना गती मिळणे अपेक्षित आहे. शासनाचे तसे धोरण असून त्यासाठी तरतूद केली जावी अशी आपली मागणी होती. अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यालाही चांगली मदत शासन करत आहे व तशी तरतूदही होईल.
- स्मिता वाघ, आमदार
-------
लहान शहरांचा विचार व्हावा
पाच लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी विशेष तरतूद होणे गरजेचे आहे. स्मार्टसिटी सारख्या योजनेत २५ टक्के वर्गणी भरणे अशा महापालिकांना शक्य नसल्याने राज्य शासनाने त्यासाठी कर्जाची तरतूद करावी. शहराचा विकास झाल्यास तेथे रोजगारही वाढेल. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात नियोजन व्हावे.
- नितीन ल‹ा, महापौर.
-------
करांचा बोजा नको
महाराष्ट्रात आता कोणताही नवीन कर लागू केला जाऊ नये. त्याचा सर्वांनाच त्रास वाढतो. करांच्या ओझ्याने विविध उद्योग अन्य राज्यात जात आहेत. शेतीचे संपादन होते मात्र शेतकर्‍यानंा वेळेत पैसा मिळत नाही. त्यासाठीही तरतूद व्हावी. राज्यात मोठ्या प्रमाणात पशुधन नष्ट होत आहे. त्यासाठंीही धोरण निि›त करावे.
- अजय ललवाणी, सुवर्ण व्यावसायिक.
---------
गृहउद्योग धोरणाचा विचार व्हावा
केंद्राने रिअल इस्टेट विधेयक मंजूर केले. त्यात गृहनिर्माणात अनेक अडचणीत येत आहे. या संदर्भात काही वेगळा विचार राज्याने करणे आवश्यक आहे. व्यवसाय अडचणीत यावे असे धोरण नसावे. सर्वांचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
- मिलिंद राठी, बांधकाम क्षेत्र
---------