शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यातून ‘जलीकट्टू’ बाद

By admin | Updated: January 24, 2017 00:52 IST

संपूर्ण तमिळनाडूत जलीकट्टू खेळाला कायमस्वरूपी परवानगी मिळावी, या मागणीसाठी हजारो लोक निदर्शने करीत असतानाच

चेन्नई : संपूर्ण तमिळनाडूत जलीकट्टू खेळाला कायमस्वरूपी परवानगी मिळावी, या मागणीसाठी हजारो लोक निदर्शने करीत असतानाच, सरकारने जलीकट्टू खेळ यावर्षीसाठी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यातून वगळणारे विधेयक विधानसभेत सोमवारी आवाजी मतदानाने संमत केले.जलीकट्टूसाठी गेले सहा दिवस सुरू असलेल्या राज्यव्यापी निदर्शने व आंदोलनात २० पोलीस कर्मचारी जखमी झाले. प्राण्यांच्या छळाला प्रतिबंध कायद्यातील तरतुदीतून जलीकट्टूला वगळण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे, असे सांगण्यात आले. मात्र त्यापूर्वी चेन्नईमध्ये जलीकट्टू समर्थकांनी ठिकठिकाणी दगडफेक केली आणि अनेक वाहनेही जाळली. मरिना बीचजवळील एक पोलीस ठाण्यालाही त्यांनी आग लावली. पोलिसांनी या निदर्शकांना हुसकावून लावण्यास सुरुवात करताच, जमाव हिंसक झाला आणि त्यांनी सरकारी तसेच खासगी वाहने पेटविण्यास सुरुवात केली. जमावाने पोलिसांवर तसेच वाहनांवर दगडफेकही केली. मुख्यमत्र्यांसह सर्व सत्ताधारी नेते तसेच कमल हासनसह अनेक कलाकारांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.