शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मुंबईनंतर शेतकरी धडकले दिल्लीत, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:58 IST

शेतक-यांच्या मोर्चाने सोमवारी मुंबई दणाणून सोडल्यानंतर आता अन्य शेतक-यांचा मोर्चा दिल्लीत धडकला आहे.

नवी दिल्ली : शेतक-यांच्या मोर्चाने सोमवारी मुंबई दणाणून सोडल्यानंतर आता अन्य शेतक-यांचा मोर्चा दिल्लीत धडकला आहे. भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी मंगळवारी संसद मार्गावर एकत्र आले. सरकार आश्वासने पाळत नसल्याचा आरोपही शेतकºयांनी यावेळी केला.उत्तर प्रदेशातील बलराम तिवारी म्हणाले की, बुंदेलखंडातील शेतकºयांकडून सामान्य दराच्या पाच पट दराने वीजबिल आकारले जात आहे. शेतकºयांच्या योजनांत भ्रष्टाचार होत आहे. भूमिहीन शेतकºयांना जमिनी दिल्या गेलेल्या नाहीत. शेतकºयांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.>समस्यांचा पाढाभारतीय किसान युनियनचेम्हणणे आहे की, शेतकरी सतत अडचणींचा सामना करीत आहेत. सरकार आश्वासने पूर्ण करत नाही. शेतकºयांच्या दुरवस्थेवर सरकार मौन बाळगून आहे.>मागण्या काय?स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत द्यावी. वीजबिल माफ करावे. राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आयोगाची स्थापना करावी. शेतकºयांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.