शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कन्हैया कुमारच्या सभेनंतर एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी व्यासपीठ 'गंगाजलने' धुतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:13 IST

कन्हैय्या कुमार यांची जेथे-जेथे बैठक होईल तेथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांद्वारे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यात येईल, असेही झा म्हणाले.

बिहार : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार सध्या सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात बिहारमध्ये जन गण यात्रा यात्रा करत आहेत. कन्हैया जिथे-जिथे जात आहे त्या ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागतोय. तर कन्हैया कुमार यांच्या ताफ्यावर सलग तीन दिवस दगड आणि चप्पल टाकण्याच्या घटनेनंतर दरभंगा येथे त्यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी असलेला व्यासपीठ गंगेच्या पाण्याने धुण्यात आले आहे.

कन्हैया कुमार यांनी 4 फेब्रुवारी रोजी दरभंगा येथे होते. या वेळी कन्हैया यांनी ललित नारायण मिथिला विद्यापीठात (एलएनएमयू) जाहीर सभेला संबोधित केले. कुमार यांच्या जाहीर सभेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी गंगेच्या पाण्याने ते व्यासपीठ धुतले. एबीव्हीपी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ज्या व्यासपीठावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि इतर अनेक दिग्गजांनी या मेळाव्याला संबोधित केले, त्या व्यासपीठावर देशद्रोहाचे आरोप असलेले लोकं एकत्र आल्यामुळे तो मंच अशुद्ध झाला होता. त्याची शुध्दीकरण आवश्यक होते.

तर यावर बोलताना एलएनएमयूचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आलोक झा म्हणाले की, देशद्रोहाच्या उपस्थितीमुळे हा पवित्र व्यासपीठ अशुद्ध झाला होता. ज्याला आज जप आणि गंगेच्या पाण्याने धुऊन शुद्ध केले गेले. तर कन्हैय्या कुमार यांची जेथे-जेथे बैठक होईल तेथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांद्वारे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यात येईल, असेही झा म्हणाले.