शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कन्हैया कुमारच्या सभेनंतर एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी व्यासपीठ 'गंगाजलने' धुतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:13 IST

कन्हैय्या कुमार यांची जेथे-जेथे बैठक होईल तेथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांद्वारे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यात येईल, असेही झा म्हणाले.

बिहार : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार सध्या सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात बिहारमध्ये जन गण यात्रा यात्रा करत आहेत. कन्हैया जिथे-जिथे जात आहे त्या ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागतोय. तर कन्हैया कुमार यांच्या ताफ्यावर सलग तीन दिवस दगड आणि चप्पल टाकण्याच्या घटनेनंतर दरभंगा येथे त्यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी असलेला व्यासपीठ गंगेच्या पाण्याने धुण्यात आले आहे.

कन्हैया कुमार यांनी 4 फेब्रुवारी रोजी दरभंगा येथे होते. या वेळी कन्हैया यांनी ललित नारायण मिथिला विद्यापीठात (एलएनएमयू) जाहीर सभेला संबोधित केले. कुमार यांच्या जाहीर सभेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी गंगेच्या पाण्याने ते व्यासपीठ धुतले. एबीव्हीपी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ज्या व्यासपीठावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि इतर अनेक दिग्गजांनी या मेळाव्याला संबोधित केले, त्या व्यासपीठावर देशद्रोहाचे आरोप असलेले लोकं एकत्र आल्यामुळे तो मंच अशुद्ध झाला होता. त्याची शुध्दीकरण आवश्यक होते.

तर यावर बोलताना एलएनएमयूचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आलोक झा म्हणाले की, देशद्रोहाच्या उपस्थितीमुळे हा पवित्र व्यासपीठ अशुद्ध झाला होता. ज्याला आज जप आणि गंगेच्या पाण्याने धुऊन शुद्ध केले गेले. तर कन्हैय्या कुमार यांची जेथे-जेथे बैठक होईल तेथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांद्वारे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यात येईल, असेही झा म्हणाले.