शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कन्हैया कुमारच्या सभेनंतर एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी व्यासपीठ 'गंगाजलने' धुतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:13 IST

कन्हैय्या कुमार यांची जेथे-जेथे बैठक होईल तेथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांद्वारे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यात येईल, असेही झा म्हणाले.

बिहार : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार सध्या सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात बिहारमध्ये जन गण यात्रा यात्रा करत आहेत. कन्हैया जिथे-जिथे जात आहे त्या ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागतोय. तर कन्हैया कुमार यांच्या ताफ्यावर सलग तीन दिवस दगड आणि चप्पल टाकण्याच्या घटनेनंतर दरभंगा येथे त्यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी असलेला व्यासपीठ गंगेच्या पाण्याने धुण्यात आले आहे.

कन्हैया कुमार यांनी 4 फेब्रुवारी रोजी दरभंगा येथे होते. या वेळी कन्हैया यांनी ललित नारायण मिथिला विद्यापीठात (एलएनएमयू) जाहीर सभेला संबोधित केले. कुमार यांच्या जाहीर सभेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी गंगेच्या पाण्याने ते व्यासपीठ धुतले. एबीव्हीपी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ज्या व्यासपीठावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि इतर अनेक दिग्गजांनी या मेळाव्याला संबोधित केले, त्या व्यासपीठावर देशद्रोहाचे आरोप असलेले लोकं एकत्र आल्यामुळे तो मंच अशुद्ध झाला होता. त्याची शुध्दीकरण आवश्यक होते.

तर यावर बोलताना एलएनएमयूचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आलोक झा म्हणाले की, देशद्रोहाच्या उपस्थितीमुळे हा पवित्र व्यासपीठ अशुद्ध झाला होता. ज्याला आज जप आणि गंगेच्या पाण्याने धुऊन शुद्ध केले गेले. तर कन्हैय्या कुमार यांची जेथे-जेथे बैठक होईल तेथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांद्वारे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यात येईल, असेही झा म्हणाले.