शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

दारूबंदीनंतर राज्याची ओळख होतेय ‘उडता बिहार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 06:15 IST

Bihar : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये बिहार राज्यात एनसीबीने १२.३ किलो गांजा, १०९ किलो अफू आणि २ किलो चरस जप्त केले होते.

- एस. पी. सिन्हा 

पाटणा : बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू केल्यानंतर भलेही दारू पिणाऱ्यांची संख्या कमी झाली असेल. पण, राज्यात गत पाच-सहा वर्षात गांजा, अफू आणि चरस यासारख्या मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे हे राज्य आता उडता बिहार बनत आहे. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये बिहार राज्यात एनसीबीने १२.३ किलो गांजा, १०९ किलो अफू आणि २ किलो चरस जप्त केले होते. २०१६ मध्ये ४९६ किलो गांजा, ८ किलो अफू आणि ३१.५ किलो चरस जप्त केले होते. याच काळात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दारूबंदी लागू केली होती. मात्र, दोन वर्षांनंतर जप्तीचा हा आकडा भयानक झाला. 

टॅग्स :Biharबिहार