शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळानंतर आता रेल्वे स्टेशन, 150 रेल्वेगाड्यांचं होणार खासगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 11:00 IST

अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विके यादव यांना पत्र लिहले असून त्यामध्ये देशातील 150 रेल्वे गाड्यांचे खासगीकरण करण्याचं सूचवलं आहे.

तेजस एक्सप्रेसच खासगीकरण केल्यानंतर सरकारडून आणखी 150 रेल्वेगाड्या आणि 50 रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. सचिव स्तरावरील एका पथकाला ही कामगिरी सोपविण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विके यादव यांना पत्र लिहले असून त्यामध्ये देशातील 150 रेल्वे गाड्यांचे खासगीकरण करण्याचं सूचवलं आहे. रेल्वे विभागाला 400 निवडक रेल्वे स्थानकांना फर्स्ट क्लास बनवायचं होतं. पण, गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत प्रयत्न सुरू असले तरी, जेथे ईपीसी मोडद्वारे काम झाले आहे, त्या काही ठराविक घटकांना सोडलं तर अद्यापही काम सुरू झालं नाही.

मी रेल्वेमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली आहे. त्यानुसार निदान 50 रेल्वे स्थानकांवर हे काम प्राथमिक स्वरुपात सुरू केलं पाहिजे, असं लक्षात आलंय. ज्याप्रमाणे 6 विमानतळांच खासगीकरण केलंय, त्याप्रमाणे रेल्वेचही करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरुवातील 150 रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्याचं ठरवल्याचं कांत यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान, तेजस एक्सप्रेस ही भारतातील पहिली रेल्वेसेवा आहे, जी खासगी प्रणालीवर सुरू झाली आहे. प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याचा मानस लक्षात ठेऊन हा प्रयोग करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तेजस एक्सप्रेस स्टेशनवर उशिरा पोहोचल्यास प्रवाशांना त्यांचे भाडेही परत दिले जाते. 

टॅग्स :railwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलTejas Expressतेजस एक्स्प्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेAirportविमानतळ