शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाकचे अतिरिक्त दोन हजार सैनिक सीमेवर तैनात; भारताचे बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 06:46 IST

घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ : दहशतवाद्यांना केली जातेय मदत

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून भारत व पाकिस्तानमधील तणावात वाढ झाली असतानाच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील बाघ व कोटली येथे पाकिस्तानने दोन हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. पाक लष्कराच्या हालचालींवर भारतीय जवान बारीक नजर ठेवून आहेत.

यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून तीस किमी दूर अंतरावर पाकिस्तानच्या या दोन हजार सैनिकांनी तळ ठोकला आहे. लष्कर-ए-तय्यबा व जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांना व अफगाणी नागरिकांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये भरती करण्यास सुरुवात केली आहे. या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करता यावी, यासाठी वाढीव फौजफाटा पाकिस्तानने सीमेजवळ आणून ठेवल्याचे सांगण्यात येते. भारताने ३७० कलमातील अनेक तरतुदी रद्द केल्यानंतर सीमेपलीकडून काश्मीरमध्ये होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे (एसएसजी) सैनिक मदत करतात. भारतीय जवानांनी नुकत्याच दिलेल्या चोख प्रत्युत्तरात एसएसजीचे दहा सैनिक ठार झाले होते.दहशतवाद्यांकरवी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा आहे. काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगावा करण्याचे पाकिस्तानचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत.गुजरात सीमेवर हालचालीकाश्मीरमध्येच नव्हे, तर गुजरातला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीर क्रीक भागातही पाकिस्तानने आपले सैनिक आणून ठेवले आहेत. काळ््या यादीत समावेश करण्याच्या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिलेल्या इशाºयानंतर काही काळ थांबवलेली दहशतवाद्यांची भरती पाकिस्तानने आता नव्याने सुरू केल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Borderसीमारेषा