शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Love Jihad : लग्न लावून देणाऱ्या मौलवी-पुजाऱ्यावर होणार कारवाई, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले भाष्य

By पूनम अपराज | Updated: December 26, 2020 19:55 IST

Love Jihad : ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल.

ठळक मुद्देपुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.

मध्य प्रदेशनेहीलव्ह जिहादसंदर्भात नवा कायदा बनविला आहे. मध्य प्रदेशात त्याला शिवराज यांच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मध्य प्रदेशच्या नवीन कायद्यात १९ तरतुदी आहेत. नव्या कायद्याबद्दल आज तकशी बोलताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले आहेत की, आम्ही मध्य प्रदेशात देशातील सर्वात मोठा कायदा बनविला आहे. ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल.नरोत्तम मिश्रा म्हणाले की, या कायद्यात दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा विवाहसोहळ्यांना प्रोत्साहित करणार्‍या संस्थांची नोंदणी रद्द केली जाईल. पुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.मध्यप्रदेशचे गृहमंत्री म्हणाले की, या प्रकरणी तपास ठाणेदार किंवा त्याच्यापेक्षा उच्च स्थरीय दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.  धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020  मध्ये 25 आणि 50 हजार, एक लाख रुपयांच्या दंड रकमेचे तीन टप्प्यांत दंड लावण्यात आला आहे.  दंडाची रक्कम इतकी जास्त का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले की, भीती निर्माण व्हावी म्हणून रक्कम वाढवली आहे. यूपी कायद्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही कोणाशीही तुलना करत नाही. हा देशातील सर्वात कठोर कायदा आहे. सरकार या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल.नरोत्तम मिश्रा म्हणाले की, देशातील कोणत्याही राज्यातील कोणतेही सरकार असा कायदा आणल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. पुढे ते म्हणाले की, जे लोक कोणत्याही धर्मातील मुलीला मोहात पाडून त्याचे धर्मांतर करून लग्न करतात त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. या विधेयकाद्वारे धर्म स्वातंत्र्य विधेयक 1968 निष्क्रिय मानले जाईल. लव्ह जिहादसंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले की, कोण काय म्हणतो, हा वेगळा विषय आहे. जो कोणी एखाद्याशी भुरळ घालून, जबरदस्तीने किंवा नशाच्या अवस्थेत एखाद्याशी लग्न करेल तो शिक्षेस पात्र ठरेल.

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादMadhya Pradeshमध्य प्रदेशHome Ministryगृह मंत्रालयPoliceपोलिस