शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

दर 15 मिनिटांनी एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:31 IST

रस्ते अपघातांत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दर १५ मिनिटांनी एका दुचाकी चालकाला जीव गमवावा लागतो आहे.

नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : रस्ते अपघातांत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दर १५ मिनिटांनी एका दुचाकी चालकाला जीव गमवावा लागतो आहे. यात सगळ्यात जास्त जीवितहानी महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील आहे.भाजपाचे नाना पटोले यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना राधाकृष्णन म्हणाले की, अपघातांबद्दल पोलिसांकडील नोंदींवरून सगळ््या प्रकारच्या रस्त्यांवरील अपघातांत जवळपास १५ मिनिटांत दुचाकीचालकाचा मृत्यू होत असतो. यात स्कूटर आणि मोपेड समाविष्ट आहे.रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लोकसभेत सांगितले की, तीन वर्षांत २०१५ मध्ये रस्ते अपघातांत १,२६,३८० दुचाकी वाहनचालकांचा मृत्यू झाला.यातील सगळ्यात जास्त ४६,०७० लोक २०१५ मध्ये मरण पावले. मृतांत ३०,६५६ व्यक्ती २० ते ३४ वयाचे होते. त्यातील १६,८९७ लोकांचा मृत्यू महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील आहेत.पटोले यांना हेही माहीत करून घ्यायचे होते की, अशा दुर्घटना थांबवण्यासाठी मंत्रालय राष्ट्रीय राजमार्गांवर इंटरसेप्टर तुकड्या तैनात करणार आहे का? त्यावर राधाकृष्णन यांनी अशा कोणत्याही प्रस्तावार विचार करायला नकार दिला.दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेटचे मानकाबाबत ते म्हणाले की, त्यासाठी बीआयएस ४,१५१ मानक बनविण्यात आले आहे.