शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

२०० वर्षांपूर्वी हुंड्याविरोधात लढली होती एक राणी; मिळालेल्या नोंदींवरून समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 10:36 IST

२०० वर्षांपूर्वी हुंड्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी भारतातील त्रावणकोरमध्ये दूरदर्शी राणीने पुढाकार घेतल्याचे मिळालेल्या नोंदींवरून समोर आले आहे.

तिरुवनंतपुरम :  २०० वर्षांपूर्वी हुंड्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी  भारतातील त्रावणकोरमध्ये दूरदर्शी राणीने पुढाकार घेतल्याचे मिळालेल्या नोंदींवरून समोर आले आहे.

महाराणी गौरी पार्वतीबाई यांनी ब्राह्मण समाजातील महिलांशी विवाह करण्यासाठी ‘वरदक्षिणा’ मागण्याच्या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत १८२३ मध्ये हुंड्याची रक्कम मर्यादित करणारे फर्मान जारी केले. त्रावणकोर राज्य करणाऱ्या राणीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला होता.

मुलींचे लग्नाचे वय १० ते १४ वर्षे

राणीचा हा शाही हुकूम, राज्य अभिलेखागारात उपलब्ध असून, हा धोका या भागात खोलवर रुजला होता, असे सूचित करतो.

त्यांच्या ऐतिहासिक आदेशात ब्राह्मण समाजातील ‘नंबूथिरी’ आणि ‘पोट्टी’ या विभागातील स्त्रियांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले.

तत्कालीन सामाजिक चालीरीतींकडे लक्ष वेधून त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात प्रचलित असलेल्या व्यवस्थेनुसार समाजातील मुलींचे लग्नाचे वय १० ते १४ वर्षांच्या आत केले पाहिजे.