शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

२०० वर्षांपूर्वी हुंड्याविरोधात लढली होती एक राणी; मिळालेल्या नोंदींवरून समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 10:36 IST

२०० वर्षांपूर्वी हुंड्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी भारतातील त्रावणकोरमध्ये दूरदर्शी राणीने पुढाकार घेतल्याचे मिळालेल्या नोंदींवरून समोर आले आहे.

तिरुवनंतपुरम :  २०० वर्षांपूर्वी हुंड्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी  भारतातील त्रावणकोरमध्ये दूरदर्शी राणीने पुढाकार घेतल्याचे मिळालेल्या नोंदींवरून समोर आले आहे.

महाराणी गौरी पार्वतीबाई यांनी ब्राह्मण समाजातील महिलांशी विवाह करण्यासाठी ‘वरदक्षिणा’ मागण्याच्या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत १८२३ मध्ये हुंड्याची रक्कम मर्यादित करणारे फर्मान जारी केले. त्रावणकोर राज्य करणाऱ्या राणीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला होता.

मुलींचे लग्नाचे वय १० ते १४ वर्षे

राणीचा हा शाही हुकूम, राज्य अभिलेखागारात उपलब्ध असून, हा धोका या भागात खोलवर रुजला होता, असे सूचित करतो.

त्यांच्या ऐतिहासिक आदेशात ब्राह्मण समाजातील ‘नंबूथिरी’ आणि ‘पोट्टी’ या विभागातील स्त्रियांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले.

तत्कालीन सामाजिक चालीरीतींकडे लक्ष वेधून त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात प्रचलित असलेल्या व्यवस्थेनुसार समाजातील मुलींचे लग्नाचे वय १० ते १४ वर्षांच्या आत केले पाहिजे.