शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दिल्ली विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 06:16 IST

बुधवारी उशिरा रात्री जारी केलेल्या राजपत्राद्वारे केलेली ही नियुक्ती बेकायदेशीर आणि दिल्लीच्या जनतेविरुद्ध घेतलेला निर्णय आहे.

- सुनील चावके

नवी दिल्ली : दिल्लीच्या निर्वाचित सरकारच्या शिफारशीला न जुमानता केंद्र सरकारने दिल्ली विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश उत्तमकुमार यांची नियुक्ती केली. त्यामुळे केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.दिल्ली विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी निवृत्त न्यायाधीश राजीवकुमार श्रीवास्तव यांच्या नावाची शिफारस केली होती; पण आपण ही जबाबदारी स्वीकारू शकत नसल्याचे श्रीवास्तव यांनी १५ जून रोजी उपराज्यपाल सक्सेना यांना पत्राद्वारे कळविले होते. बुधवारी उशिरा रात्री जारी केलेल्या राजपत्राद्वारे केलेली ही नियुक्ती बेकायदेशीर आणि दिल्लीच्या जनतेविरुद्ध घेतलेला निर्णय आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे. केंद्रातील भाजप सरकार या नियुक्तीद्वारे दिल्लीतील २४ तास वीजपुरवठा रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक व्यवस्था आणि जमीन वगळता अन्य सर्व विषयांवर केंद्र सरकार आणि केंद्राच्या प्रतिनिधींना दिल्ली सरकारचे निर्णय मान्य करावे लागतील, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने दिला होता; पण केंद्र सरकार स्वतःला राज्यघटना आणि कायद्यापेक्षा मोठे समजते, अशी टीका या निर्णयाचा निषेध करताना आतिशी यांनी केली.

टॅग्स :Courtन्यायालय