शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

९९ कलंकित उमेदवार

By admin | Updated: September 29, 2015 23:18 IST

बिहारमध्ये बंदूक आणि गुंडशाहीच्या बळावर निवडणुका लढण्याची परंपरा दशकानुदशके चालत आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी आजवर महत्त्वाची भूमिका वठवली आहे

पाटणा : बिहारमध्ये बंदूक आणि गुंडशाहीच्या बळावर निवडणुका लढण्याची परंपरा दशकानुदशके चालत आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी आजवर महत्त्वाची भूमिका वठवली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतही बंदुकीच्या खटक्यावर बोट ठेवणारे बाहुबलीं पुन्हा एकदा सरसावलेले दिसतील. पूर्वाश्रमीच्या अनेक गुंडांनी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळविला आहे. यावेळी ९९ कलंकित उमेदवार निवडणूक रिंगणात भवितव्य अजमावत आहेत.काहींनी पत्नी आणि नातेवाईकांना तिकिटे मिळवून दिली आहेत. काही जण प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार नसले तरी उमेदवारांच्या भवितव्यावर त्यांचा चांगलाच प्रभाव राहील, असे संकेत मिळाले आहेत. निवडणूक लढण्यासाठी धनशक्ती आणि मनगटी शक्तीची गरजच त्यातून अधोरेखित होत आहे. निवडणूक आयोगाने राजकीय यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न चालविले असले तरी पक्षांनी निवडणूक जिंकायचीच हा उद्देश ठेवून राजकीय शुचितेला बगल दिलेली आढळते. (वृत्तसंस्था)--------यावेळी गुन्हेगारी आरोप असलेले ९९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत डेमॉक्रॅटिक रिफॉर्म या स्वयंसेवी संस्थेने १४१ कलंकित उमेदवारांची ओळख पटविली होती. गेल्या पाच वर्षांत त्यापैकी काही जण निर्दोष सुटले. काही सध्या हयात नाहीत. पण बाहुबलींचा वरचष्मा कायम आहे. भाजप आणि जेडीयूने एकत्रितरीत्या सात डझनावर (८४) कलंकित उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. राजदने सहा तर जीतनराम मांझी यांच्या हम आणि काँग्रेसने प्रत्येकी तीन, लोजपाने एका कलंकित उमेदवाराला स्थान दिले आहे. ३० उमेदवारांवर खून, अपहरण, खंडणीवसुली आणि लुटमारीसारखे गंभीर आरोप आहेत.त्यातील १७ उमेदवार महायुतीकडे तर १३ उमेदवार रालोआकडे आहेत.