शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

'एनआरआय' मतदारांच्या यादीत 92 टक्के केरळचे रहिवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 18:22 IST

अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदारांची संख्या जवळपास 71 हजार 735 इतकी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये 66 हजार 584 मतदार फक्त केरळमध्ये राहणारे आहेत.

कोझीकोड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करताना दिसत आहेत. यातच, मल्ल्याळी भाषिक लोकांचा राजकारणाशी चांगला संपर्क आहे. जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात मल्ल्याळी व्यक्ती राहत असला, तरी मतदानासाठी भारतात येतच असतो. 

अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदारांची संख्या जवळपास 71 हजार 735 इतकी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये 66 हजार 584 मतदार फक्त केरळमध्ये राहणारे आहेत. गेल्या पाच वर्षात केरळमध्ये एनआरआय मतदारांची संख्या पाच पटीने वाढली आहे. 2014 मध्ये हा आकडा 12 हजार 653 इतका होता.

दरम्यान, भारतात एनआरआय लोकसंख्या जवळपास 1 कोटी 30 लाख आहे. यामधील 71 हजार 735 लोकांनी मतदान नोंदणी केली आहे. यात 92 टक्के मतदार केरळमधील रहिवाशी आहेत. केरळमध्ये 66 हजार 584 मतदारांमध्ये 3,729 महिला आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKeralaकेरळ