शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

तिरंंगी ध्वजाची ७२ वर्षांची अविरत प्रेरणा गाथा; संस्कृती, एकात्मभाव आणि गती-प्रगतीचा मिलाफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 01:39 IST

भारताची अस्मिता

नवी दिल्ली : ब्रिटीशांविरोधातील लढत अनेकांच्या आहुतीनंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरलेल्या तिरंग्यास भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून २२ जुलै १९४७ साली स्वीकारण्यात आले. महिनाभराच्या अविरत चर्च$ेनंतर घटनासमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. भारतीय संस्कृती, एकात्मभाव, गती-प्रगतीचा मिलाफ या ध्वजात आहे. राष्ट्रध्वज भारताची अस्मिता आहे.

आज भारताची ओळख असलेल्या तिंरग्याची कल्पना १९२१ पासून सुरू झाली. महात्मा गांधींनी १९२१ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रससाठी एक ध्वज सुचवला. पिंगली व्यंकय्या यांनी त्यांचे डिझाईन तयार केले होते. महात्मा गांधींनी १९२१ च्या एप्रिलमध्ये ‘यंग इंडिया’त लिहिलेल्या एका लेखात राष्ट्रध्वजाची संकलप्ना मांडली होती. गांधीजींच्या कल्पनेतील (काँग्रेसचा) ध्वज पहिल्यांदा १९२३ साली नागपूरमध्येच फडकवण्यात आल्याची नोंद आहे. काँग्रेसच्या ध्वजास स्वराज ध्वज संबोधण्यात आले होते.

अशोकचक्र अविरत श्रमाचे प्रतीक

१९५४ पर्यंत खादी ग्रामोद्योगास तिरंगा बनवण्याची परवानगी होती. त्यानंतर खासगी व्यावसायिकांनादेखील तशी परवानगी देण्यात आली. मात्र भारतीय मानक संस्थानाकडून मान्यता असणे गरजेचे आहे.

भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य-शांती तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य-शांती तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.

टॅग्स :Indiaभारत