शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

तिरंंगी ध्वजाची ७२ वर्षांची अविरत प्रेरणा गाथा; संस्कृती, एकात्मभाव आणि गती-प्रगतीचा मिलाफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 01:39 IST

भारताची अस्मिता

नवी दिल्ली : ब्रिटीशांविरोधातील लढत अनेकांच्या आहुतीनंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरलेल्या तिरंग्यास भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून २२ जुलै १९४७ साली स्वीकारण्यात आले. महिनाभराच्या अविरत चर्च$ेनंतर घटनासमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. भारतीय संस्कृती, एकात्मभाव, गती-प्रगतीचा मिलाफ या ध्वजात आहे. राष्ट्रध्वज भारताची अस्मिता आहे.

आज भारताची ओळख असलेल्या तिंरग्याची कल्पना १९२१ पासून सुरू झाली. महात्मा गांधींनी १९२१ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रससाठी एक ध्वज सुचवला. पिंगली व्यंकय्या यांनी त्यांचे डिझाईन तयार केले होते. महात्मा गांधींनी १९२१ च्या एप्रिलमध्ये ‘यंग इंडिया’त लिहिलेल्या एका लेखात राष्ट्रध्वजाची संकलप्ना मांडली होती. गांधीजींच्या कल्पनेतील (काँग्रेसचा) ध्वज पहिल्यांदा १९२३ साली नागपूरमध्येच फडकवण्यात आल्याची नोंद आहे. काँग्रेसच्या ध्वजास स्वराज ध्वज संबोधण्यात आले होते.

अशोकचक्र अविरत श्रमाचे प्रतीक

१९५४ पर्यंत खादी ग्रामोद्योगास तिरंगा बनवण्याची परवानगी होती. त्यानंतर खासगी व्यावसायिकांनादेखील तशी परवानगी देण्यात आली. मात्र भारतीय मानक संस्थानाकडून मान्यता असणे गरजेचे आहे.

भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य-शांती तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य-शांती तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.

टॅग्स :Indiaभारत