शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

तिरंंगी ध्वजाची ७२ वर्षांची अविरत प्रेरणा गाथा; संस्कृती, एकात्मभाव आणि गती-प्रगतीचा मिलाफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 01:39 IST

भारताची अस्मिता

नवी दिल्ली : ब्रिटीशांविरोधातील लढत अनेकांच्या आहुतीनंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरलेल्या तिरंग्यास भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून २२ जुलै १९४७ साली स्वीकारण्यात आले. महिनाभराच्या अविरत चर्च$ेनंतर घटनासमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. भारतीय संस्कृती, एकात्मभाव, गती-प्रगतीचा मिलाफ या ध्वजात आहे. राष्ट्रध्वज भारताची अस्मिता आहे.

आज भारताची ओळख असलेल्या तिंरग्याची कल्पना १९२१ पासून सुरू झाली. महात्मा गांधींनी १९२१ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रससाठी एक ध्वज सुचवला. पिंगली व्यंकय्या यांनी त्यांचे डिझाईन तयार केले होते. महात्मा गांधींनी १९२१ च्या एप्रिलमध्ये ‘यंग इंडिया’त लिहिलेल्या एका लेखात राष्ट्रध्वजाची संकलप्ना मांडली होती. गांधीजींच्या कल्पनेतील (काँग्रेसचा) ध्वज पहिल्यांदा १९२३ साली नागपूरमध्येच फडकवण्यात आल्याची नोंद आहे. काँग्रेसच्या ध्वजास स्वराज ध्वज संबोधण्यात आले होते.

अशोकचक्र अविरत श्रमाचे प्रतीक

१९५४ पर्यंत खादी ग्रामोद्योगास तिरंगा बनवण्याची परवानगी होती. त्यानंतर खासगी व्यावसायिकांनादेखील तशी परवानगी देण्यात आली. मात्र भारतीय मानक संस्थानाकडून मान्यता असणे गरजेचे आहे.

भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य-शांती तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य-शांती तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.

टॅग्स :Indiaभारत