शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

७० टक्के लोकांनी मास्क लावला; तर टळू शकेल संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 08:31 IST

निष्कर्ष; सार्वजनिक ठिकाणी दक्षता हवी

ठळक मुद्देया संशोधनात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील शास्त्रज्ञ संजयकुमार हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, सर्जिकल मास्कसारख्या मास्कची परिणामकारकता ७० टक्क्यांपर्यंत असते.

नवी दिल्ली : ७० टक्के लोकांनी सातत्याने मास्क लावला तर संसर्ग टळून साथीला रोखता येईल, असे एका संशोधनातून आढळले आहे. त्याबद्दल फिजिक्स ऑफ फ्लूइड या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.

या संशोधनात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील शास्त्रज्ञ संजयकुमार हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, सर्जिकल मास्कसारख्या मास्कची परिणामकारकता ७० टक्क्यांपर्यंत असते. अशा प्रकारचे मास्क ७० टक्के लोकांनी सार्वजनिक ठिकाणी सातत्याने घातले तरी कोरोनाची साथ रोखता येईल. कापडापासून बनविलेले मास्क जर सातत्याने वापरले तर कोरोना संसर्गाचा वेग काही प्रमाणात कमी करता येतो. माणूस जेव्हा बोलतो, गातो, शिंकतो, खोकतो किंवा श्वास घेतो त्यावेळी त्याच्या नाक व तोंडातून शिंतोडे उडत असतात. त्यातून होणाºया संसर्गाला रोखण्याचे काम मास्क करतो. या कामी हायब्रीड पॉलिमरपासून बनविलेले मास्क अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना