शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कोठडीत ६१ जणांचा मृत्यू

By admin | Updated: March 27, 2016 00:03 IST

गुजरातमध्ये २०११-१२ या वर्षात पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या ६१ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्य मानवाधिकार आयोगाने (जीएसएचआरसी) सादर केलेल्या

अहमदाबाद : गुजरातमध्ये २०११-१२ या वर्षात पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या ६१ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्य मानवाधिकार आयोगाने (जीएसएचआरसी) सादर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.मंगळवारी विधानसभेच्या पटलावर मांडण्यात आलेल्या अहवालात जीएसएचआरसीने सांगितले की, पोलीस अथवा न्यायालयीन कोठडीत असताना झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५१ प्रकरणे नैसर्गिक मृत्यूची आहेत. सात जणांनी आत्महत्या केली, तर तिघांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. कोठडीत झालेल्या एकूण मृत्यूपैकी आठ जण पोलिसांच्या ताब्यात असताना, तर ५३ न्यायालयीन कोठडीत झाल्याचे अहवालात नमूद आहे. कोठडीतील मृत्यूच्या सर्वाधिक म्हणजे २४ घटना एकट्या अहमदाबाद शहरातील असून, बडोदा शहर दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे न्यायालयीन कोठडीत १० लोकांचा मृत्यू झाला. जुनागडमध्ये ही संख्या चार आहे. (वृत्तसंस्था)