शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भोंगळ कारभार! "मी जिवंत आहे", महिला 19 वर्षे अधिकाऱ्यांकडे मारतेय चकरा, म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 14:03 IST

आई आणि मुलगा दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढत आहेत. मुलाला इतर लोकांकडे मजूर म्हणून काम करत आहे.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका 59 वर्षीय महिलेने पंचायत, एसडीएम, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि आमदार यांच्याकडे गेल्या 19 वर्षांपासून कागदावर स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाद मागितली आहे, परंतु अद्याप कोणतीही समस्या सुटलेली नाही. महिलेला ना अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळत आहे, ना पीएफ, ना कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा. गेल्या अनेक वर्षांपासून तिला इतर लोकांच्या आधाराने जगावे लागत आहे.

सागर येथे राहणाऱ्या 59 वर्षीय महिलेचे पती मुलायम सिंह हे अनूपपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत फायटर म्हणून काम करायचे. 2003 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. आता उदरनिर्वाहाचे आव्हान कुटुंबासमोर होते. मुलगा राहुल खूपच लहान होता, त्यामुळे आईनेच अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता. याच दरम्यान महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. 

एक कागद सापडला ज्यात 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये तिचा मृत्यू झाला होता. मकरोनिया ग्रामपंचायतीने हे जाहीर केले. 2004 मध्ये मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. तेव्हापासून ती महिला सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे, जेणेकरून मृत्यू प्रमाणपत्र नाकारण्यात येईल. या पत्रामुळे महिलेला अनुकंपा नियुक्तीच मिळाली नाही तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभही मिळू शकला नाही. 

आई आणि मुलगा दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढत आहेत. मुलाला इतर लोकांकडे मजूर म्हणून काम करत आहे. एकीकडे जिल्हा आणि महापालिकेचे अधिकारी याप्रकरणी काहीही बोलणे टाळत असल्याचे दिसत आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती समोर आल्याचे सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.