शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अतिक्रमण विभागातील ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: July 10, 2015 00:30 IST

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बदली रद्द करण्यासाठी काही कर्मचार्‍यांनी लगेचच फिल्डिंगही लावण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बदली रद्द करण्यासाठी काही कर्मचार्‍यांनी लगेचच फिल्डिंगही लावण्यास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विभागांतर्गत शहरातील सहाही विभागीय कार्यालयांत तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश उपआयुक्तांनी काढले आहेत. अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याने संबंधित कर्मचार्‍यांकडून हितसंबंध जोपासले जात असल्याच्या तक्रारी अनेकदा महासभेत सदस्यांनी केल्या आहेत. याशिवाय महापालिकेकडून होणार्‍या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची खबरही काही कर्मचार्‍यांमार्फत संबंधित अतिक्रमणधारकांपर्यंत पोहोचविली जात असल्याचे आरोप केले जातात. त्या पार्श्वभूमीवर उपआयुक्तांनी सहाही विभागातील एकूण ५६ कर्मचार्‍यांच्या विभागातच बदल्या केल्या आहेत. दरम्यान, बदल्या रद्द व्हाव्यात यासाठी काही कर्मचार्‍यांनी फिल्िंडग लावली आहे, तर विभागीय अधिकार्‍यांमार्फतही कर्मचारी कार्यमुक्त करण्यास नकार दिला जात आहे.