शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

निमलष्करी दलांमध्ये ५४ हजारांची महाभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:45 IST

सीआरपीएफमध्ये २१ हजारांहून अधिक जागा

नवी दिल्ली : सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपीसारख्या निमलष्करी दलांमध्ये ५४ हजार जवानांची भरती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यातील एकट्या सीआरपीएफमध्ये सर्वात जास्त म्हणजे २१,५६६ जवानांची भरती करण्यात येतील.स्टाफ सीलेक्शन कमिशनतर्फे या महाभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार ४७३०७ पुरुष व ७६४६ महिला जवानांची कॉन्स्टेबल पदासाठी भरती करण्यात येणार आहे. सीआयएसएफ, सशस्त्र सीमा दल, आसाम रायफल्स, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स (एसएसएफ) यांच्यासाठीही ही भरती होणार आहे.सूत्रांनी सांगितले की, निमलष्करी दलांमध्ये नव्या बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जवानांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२० आॅगस्टपर्यंत मुदतया पदांसाठी १८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत, असे सुचविण्यात आले आहे. अर्जदार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा, शारीरिक क्षमतेची चाचणी, अंतिम फेरीतील वैद्यकीय चाचणी अशा विविध प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० आॅगस्ट आहे.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल