शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम मुलींना विवाहासाठी देणार ५१ हजार , केंद्र सरकारची योजना : पदवीपर्यंत शिक्षण असणे मात्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:09 IST

पदवीपर्यंचे शिक्षण पूर्ण करणा-या मुस्लीम मुलींना केंद्र सरकार ५१ हजार रुपये देणार आहे. मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनने दिलेला हा प्रस्ताव केंद्राच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने मंजूर केला आहे.

नवी दिल्ली : पदवीपर्यंचे शिक्षण पूर्ण करणा-या मुस्लीम मुलींना केंद्र सरकार ५१ हजार रुपये देणार आहे. मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनने दिलेला हा प्रस्ताव केंद्राच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने मंजूर केला आहे.आपल्या मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याऐवजी त्यांचा लवकरच विवाह करून देण्याकडे मुस्लीम पालकांचा अनेकदा कल असतो. काही वेळा मुलगी अधिक शिकली, तर तिच्या अपेक्षा वाढतील, तिला शिक्षित मुलगा मिळण्यात अडचणी येतील, अशी भीतीही पालकांना वाटते. त्यामुळे शिक्षणावर खर्च करण्याऐवजी तिच्या विवाहासाठी पैसा जमविणे व खर्च करणे असाच विचार मुस्लीम मुलींचे पालक करतात. ते टाळण्यासाठी मुलींना अधिकाधिक शिक्षित करण्यासाठी मौलाना आझाद फाउंडेशनने शादी शगुन योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे ठेवला होता.अल्पसंख्याक समाजातील मुलींनी अधिकाधिक शिक्षण घ्यावे आणि त्यांच्यात प्रगल्भता आल्यावर त्यांचे विवाह व्हावेत, या हेतूने ही योजना आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, तेव्हा अल्पसंख्यांक समाजातील १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण करणाºया मुलींना विवाहाच्या वेळी ही रक्कम दिली जात असे. शादी शगुन योजना ही याच योजनेचा पुढचा भाग आहे. शगुन योजनेसाठी शिक्षणाची अट पदवी करण्यात आली आहे. अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्ताल अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :GovernmentसरकारMuslimमुस्लीम