शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

केंद्राच्या ‘बेटी बचाओ’ योजनेचा ५0 टक्के खर्च केवळ प्रसिद्धीवरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जितक्या रकमेची तरतूद केली होती त्यापैकी ५६ टक्के रक्कम प्रत्यक्षात केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठीच खर्च करण्यात आली,

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जितक्या रकमेची तरतूद केली होती त्यापैकी ५६ टक्के रक्कम प्रत्यक्षात केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठीच खर्च करण्यात आली, असे उघडकीस आले आहे. देशात दिवसेंदिवस घटत चाललेल्या महिलांच्या जन्मदरात वाढ व्हावी, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जावे आणि महिलाविषयीचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योजना २२ जानेवारी २0१५ रोजी जाहीर केली होती. महिला आणि बाल कल्याण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच मनुष्यबळ विकास या तीन मंत्रालयांकडून ही योजना देशभरात राबवली जात आहे.'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजनेसाठी केंद्र सरकारने ६४४ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी फक्त १५९ कोटी रुपये राज्यांना व काही जिल्ह्यांना पाठवण्यात आले. ही योजना देशातील ६४0 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशात मुलींचा जन्मदर अतिशय कमी असलेल्या १00 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. तर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी ६१ जिल्ह्यांना सामावून घेण्यात आले, असे सरकारने म्हटले आहे. >१९ टक्के रक्कम खर्च केलीच नाहीअत्यंत गाजावाजा करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ही योजना सुरु करताना यासाठी केंद्र सरकारने तरतूद केलेल्या निधीपैकी केवळ २५ टक्के रक्कमच विविध राज्ये आणि निवडलेल्या जिल्ह्यांच्या पातळीवर पाठवण्यात आली आहे. यातील १९ टक्के रक्कम तर खर्चच केली नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनीच दिली आहे.