शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कोरोना योद्ध्यांच्या पाल्यासाठी वैद्यकीय प्रवेशात ५ जागा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 02:04 IST

२०२०-२१च्या शैक्षणिक वर्षासाठी लागू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२०-२१ या शैक्षणिक वषार्साठी एमबीबीएस/बीडीएससाठी प्रवेश देताना केंद्रीय कोट्यातील जागांपैकी पाच जागा कोरोना योद्धांच्या पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ही घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली.

कोरोना साथीच्या रुग्णांवर उपचार करताना या विषाणूची लागण होऊन डॉक्टरसहित जे आरोग्यसेवक मरण पावले किंवा कोरोना उपचाराशी संबंधित कामामध्ये अपघात होऊन मरण पावलेल्यांच्या पाल्यांना वैद्यकीय प्रवेश देण्यासाठी एक नवी श्रेणी केंद्र सरकारने निर्माण केली. खासगी तसेच सरकारी रुग्णालयांतील कोरोना योद्धांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

एमबीबीएस/बीडीएसच्या प्रवेशात पाच जागांवर उमेदवारांची अंतिम निवड मेडिकल कौन्सिल कमिटी करणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या