शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

प्रवासी बसला भीषण अपघात, 5 ठार 11 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 08:59 IST

रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

कुशीनगर आणि देवरिया जिल्ह्यातील सीमारेषवरील भुजौली गावानजीक रविवारी रात्री एका प्रवासी बसला अपघात झाला. या बसमधील 81 प्रवाशांपैकी महराजगंज जिल्ह्यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, जखमींना गोरखपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सीतामढी येथून जयपूरकडे ही बस जात होती. मात्र, रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमित कुमार यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ मदत मिळवून दिली. बसमधील प्रवाशांना टोल प्लाझाच्या सुविधा केंद्रावर शिफ्ट करण्यात आले. त्याठिकाणीच त्यांच्या जेवणाचाही सोय करण्यात आली होती. सोमवारी सकाळी या प्रवाशांना त्यांच्या मोक्याच्या ठिकाणी पाठविण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर, 15 किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.  

टॅग्स :Accidentअपघातjaipur-pcजयपूरBus Driverबसचालक