शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

४५ विमानतळे रद्द करण्याचे केंद्राचे संकेत

By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST

देशाच्या नागरी भागात विकसित करण्यात येणाऱ्या सुमारे ४५ विमानतळांची बांधणी न करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल

मुंबई : देशाच्या नागरी भागात विकसित करण्यात येणाऱ्या सुमारे ४५ विमानतळांची बांधणी न करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल.मेट्रो आणि प्रथम श्रेणी शहरांप्रमाणेच देशाच्या द्वितीय श्रेणी शहरांतूनही विमान सेवा सुरू करण्यासाठी २०१३ मध्ये तत्कालिन संपुआ सरकारने ५० शहरांतून विमान सेवा सुरू करण्याची महत्वाची घोषणा केली होती. ५ विमानतळांचे प्रत्यक्ष काम ही सुरू झाले आहे. या विमानतळांना वगळून उर्वरित विमानतळांचे प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यात कर्नाटक, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, ओडिशा या राज्यांतील प्रकल्पांचा समावेश आहे. रद्द होऊ घातलेल्या ४५ विमानतळांची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नव्या सरकारने विमानतळ कुठे असावे या निकषात बदल केले असून ज्या शहराची लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे, अशाच ठिकाणी आर्थिक वैधता तपासून विमानतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संपुआ सरकारने ज्या शहरांची निवड केली होती त्यात १० लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याने आणि ती आर्थिकदृष्ट्या वैध नसल्याचे मोदी सरकारला जाणवल्याने येथील विमानतळ रद्द होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)