शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

४५ विमानतळे रद्द करण्याचे केंद्राचे संकेत

By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST

देशाच्या नागरी भागात विकसित करण्यात येणाऱ्या सुमारे ४५ विमानतळांची बांधणी न करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल

मुंबई : देशाच्या नागरी भागात विकसित करण्यात येणाऱ्या सुमारे ४५ विमानतळांची बांधणी न करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल.मेट्रो आणि प्रथम श्रेणी शहरांप्रमाणेच देशाच्या द्वितीय श्रेणी शहरांतूनही विमान सेवा सुरू करण्यासाठी २०१३ मध्ये तत्कालिन संपुआ सरकारने ५० शहरांतून विमान सेवा सुरू करण्याची महत्वाची घोषणा केली होती. ५ विमानतळांचे प्रत्यक्ष काम ही सुरू झाले आहे. या विमानतळांना वगळून उर्वरित विमानतळांचे प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यात कर्नाटक, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, ओडिशा या राज्यांतील प्रकल्पांचा समावेश आहे. रद्द होऊ घातलेल्या ४५ विमानतळांची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नव्या सरकारने विमानतळ कुठे असावे या निकषात बदल केले असून ज्या शहराची लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे, अशाच ठिकाणी आर्थिक वैधता तपासून विमानतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संपुआ सरकारने ज्या शहरांची निवड केली होती त्यात १० लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याने आणि ती आर्थिकदृष्ट्या वैध नसल्याचे मोदी सरकारला जाणवल्याने येथील विमानतळ रद्द होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)