शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

4 लाख 80 हजार लोकांची अन्न सुरक्षेसाठी नोंदणी

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पणजी : राज्यातील एकूण रेशनकार्डधारकांपैकी 1 लाख 20 हजार रेशनकार्डधारकांची नोंदणी सरकारने अन्न सुरक्षा योजनेसाठी केली आहे. म्हणजेच एकूण 4 लाख 80 हजार लोकांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळणार आहे.

पणजी : राज्यातील एकूण रेशनकार्डधारकांपैकी 1 लाख 20 हजार रेशनकार्डधारकांची नोंदणी सरकारने अन्न सुरक्षा योजनेसाठी केली आहे. म्हणजेच एकूण 4 लाख 80 हजार लोकांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळणार आहे.
अन्न सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या सचिवांनी दिल्लीत बैठक घेतली. नागरी पुरवठा खात्याचे विकास गावणेकर यांनी या बैठकीत भाग घेतला. गावणेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थींना नवी रेशनकार्डे देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिन्यात आम्हाला अंमलबजावणी सुरू करायची आहे; पण त्यासाठी अगोदर केंद्राने कोटा देणे गरजेचे आहे. अन्यथा नोव्हेंबरमध्ये अंमलबजावणी निश्चितच सुरू होईल. अगोदर सर्व रेशनकार्डांचे वितरण करा व मग कोटा मागा, अशी केंद्राची भूमिका आहे.
अन्न सुरक्षा योजनेसाठी लोक अजूनही अर्ज करू शकतात. उद्या, बुधवारी नागरी पुरवठा खात्याच्या सर्व निरीक्षकांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्या वेळीही काही निर्णय होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पाच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून बाहेर काढले जाणार आहे. त्यांची रेशनकार्डे रद्दबातल ठरणार आहेत. जे लोक दारिद्र्य़रेषेवरील आहेत, अशा लोकांनी आपले उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, असे नागरी पुरवठा खात्याला कळविणे सुरू केले आहे. अशा प्रकारचे एकूण 80 हजार अर्ज खात्याकडे आले आहेत.
(खास प्रतिनिधी)