शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात उष्माघातानं 35 लोकांचा मृत्यू, सरकारकडून अलर्ट जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 18:30 IST

उष्माघातामुळे तेलंगणा राज्यात जवळपास 35 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

 ऑनलाइन लोकमत

हैदराबाद दि. १३- तेलंगणातल्या नालगोंडा आणि रमागुंडममध्ये काल सर्वाधिक म्हणजेच 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. या उष्माघातामुळे तेलंगणा राज्यात जवळपास 35 लोकांना जीव गमवावा लागला आहे. सरकारनं राज्यभरात हाय अलर्टही जारी केलं आहे. 
सरकारनं अनेक जिल्ह्यांना वाढत्या हवामानाच्या बदलावर काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे. आज 24 तासांमध्ये तेलंगणात 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. आम्ही सर्व जिल्हाधिका-यांना याबाबत अलर्ट जारी केलं आहे. दुपारनंतर लोकांनी शक्यतो बाहेर पडण्याची जोखीम उचलू नये, अशी सूचना सरकारचे महसूल सचिव बी. आर. मीना यांनी दिली आहे. 
गावच्या पाणी विभागालाही पाण्याचा मुबलक पुरवठा करून ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहे. जवळपास या उष्माघातामुळे 35 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मीना यांनी दिली आहे. मात्र आठवड्याभरापूर्वी राज्य सरकारनं 66 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र मीना यांनी 35 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. सरकारनं बांधकाम करणा-या मजुरांना उन्हात काम करण्यास मज्जाव केला आहे.