शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

तेलंगणात उष्माघातानं 35 लोकांचा मृत्यू, सरकारकडून अलर्ट जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 18:30 IST

उष्माघातामुळे तेलंगणा राज्यात जवळपास 35 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

 ऑनलाइन लोकमत

हैदराबाद दि. १३- तेलंगणातल्या नालगोंडा आणि रमागुंडममध्ये काल सर्वाधिक म्हणजेच 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. या उष्माघातामुळे तेलंगणा राज्यात जवळपास 35 लोकांना जीव गमवावा लागला आहे. सरकारनं राज्यभरात हाय अलर्टही जारी केलं आहे. 
सरकारनं अनेक जिल्ह्यांना वाढत्या हवामानाच्या बदलावर काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे. आज 24 तासांमध्ये तेलंगणात 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. आम्ही सर्व जिल्हाधिका-यांना याबाबत अलर्ट जारी केलं आहे. दुपारनंतर लोकांनी शक्यतो बाहेर पडण्याची जोखीम उचलू नये, अशी सूचना सरकारचे महसूल सचिव बी. आर. मीना यांनी दिली आहे. 
गावच्या पाणी विभागालाही पाण्याचा मुबलक पुरवठा करून ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहे. जवळपास या उष्माघातामुळे 35 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मीना यांनी दिली आहे. मात्र आठवड्याभरापूर्वी राज्य सरकारनं 66 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र मीना यांनी 35 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. सरकारनं बांधकाम करणा-या मजुरांना उन्हात काम करण्यास मज्जाव केला आहे.