शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

देशात २.७५ कोटी बोगस रेशनकार्ड, वितरणात अन्नधान्याची होणार बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 05:55 IST

रेशन कार्डसचे संपूर्ण डिजिटायझेशन करून त्यांना लाभार्थीच्या आधारच्या क्रमांकाशी जोडल्यामुळे २.७५ कोटी बोगस आणि डुप्लिकेट रेशन कार्डस व्यवहारातून बाहेर काढता आली आहेत.

नवी दिल्ली : रेशन कार्डसचे संपूर्ण डिजिटायझेशन करून त्यांना लाभार्थीच्या आधारच्या क्रमांकाशी जोडल्यामुळे २.७५ कोटी बोगस आणि डुप्लिकेट रेशन कार्डस व्यवहारातून बाहेर काढता आली आहेत. या मोठ्या संख्येतील बोगस कार्डसवर अनुदानीत अन्नधान्य उचलले जायचे.अन्न मंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, रेशन कार्डच्या संपूर्ण डिजिटायझेशनची प्रक्रिया जानेवारी २०१३ मध्ये सुरू झाली असली तरी गेल्या चार वर्षांत तिला मोठी गती मिळाली. यामुळे १७,५०० कोटी रूपयांच्या अनुदानाचा गहू, तांदूळ आणि भरड धान्याची वार्षिक गळती आम्ही रोखली. अर्थात नवे लाभार्थीही तयार झाल्यामुळे ही थेट बचत झाली, असे नाही परंतु आता आम्ही खºयाखुºया लाभार्थींना धान्य उपलब्ध करून देत आहोत, असे अन्न आणि ग्राहक कामकाज मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितले.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली (एनएफएसए) लोकांना २३.१९ कोटी रेशन कार्डस दिली गेली व सगळी रेशन कार्डस डिजिटाईज्ड झाली असून रेशन कार्डस आधार क्रमांकाला जोडण्याच्या कामाची प्रक्रिया सुमारे ८२ टक्के झाली आहे. आधार क्रमांकाशी रेशन कार्डस जोडण्याचे काम १०० टक्के झाले की आणखी बोगस रेशन कार्डस व्यवस्थेतून बाहेर येतील, असे पासवान म्हणाले.>पश्चिम बंगाल, युपीत सर्वाधिकअन्न मंत्रालयाने गोळा केलेल्या माहितीनुसार देशभरात जी रेशन कार्डस रद्द झाली त्यातील ५० टक्के उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील मोठ्या संख्येतील बोगस रेशन कार्डस काढून टाकण्यात आली आहेत. एनएफएसए ही जगातील सगळ््यात मोठी कल्याणकारी योजना असून ८० कोटींपेक्षा जास्त पात्र लाभार्थींना अन्न सुरक्षा देण्याचे तिचे लक्ष्य आहे.