शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

२४ तास मोफत वीज : तेलंगण सरकारवर शेतकरीराजा झाला खूश ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 05:59 IST

तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्राला मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन, तेथील शेतकºयांना नववर्षाची अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

हैदराबाद : तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्राला मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन, तेथील शेतकºयांना नववर्षाची अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.या राज्यात गेल्या १० वर्षांत अनेक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने मोठाच दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या २३ लाख कृषिपंपांना बारमाही अखंड वीजपुरवठा करण्यात येईल. सर्व क्षेत्रांतील ग्राहकांना अहोरात्र अखंडित वीजपुरवठा करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.येत्या मार्चपर्यंत राज्यातील विजेची मागणी ११ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे असे सरकारच्या वीजपुरवठा कंपनीने म्हटले आहे. कालेश्वरमसहित काही जलसंधारण योजना जून महिन्यापासून अंमलात येणार असून, त्यामुळे विजेची मागणी व पुरवठा यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.पुरेशा प्रमाणात वीज उपलब्धकरून देऊ, हे शेतकºयांना दिलेलेआश्वासन पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी शेजारच्या राज्यांकडूनही आम्ही वीज खरेदी करू, असे मुख्यमंत्री राव यांनी सांगितले. राज्याच्या ऊर्जा विभागाने सध्याची वीजपुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी १२,६१० कोटी रुपये आजवर खर्च केले आहेत. (वृत्तसंस्था)अनेक राज्ये शेतकºयांना अखंड व बारमाहीवीज देत असले, तरी ती मोफत नाही.सरकारने २०१४ मध्ये शेतकºयांना सलग ९ तास आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांना अखंडित वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतलाजुलै २०१७ मध्ये मेडक, नालगोंडा, करीमनगरयेथील शेतकºयांना प्रायोगिक तत्त्वावर अहोरात्र वीजपुरवठा सुरू केला.नोव्हेंबर २०१७ मध्ये राज्यातील २३ लाख कृषिपंपांना प्रायोगिक तत्त्वावर अहोरात्र वीजपुरवठा सुरू झाला.तेलंगणा राज्य जेव्हा स्थापन झाले, तेव्हा तेथील वीजनिर्मितीची क्षमता ६,७५४ मेगावॅट होती. त्या वेळी वीज खंडित होण्याचे प्रमाणही अधिक होते. मात्र, त्यानंतर वीजनिर्मितीची क्षमता वाढून, ती ८,२७१ मेगावॅट झाली. नजीकच्या काळात ती १३ हजार मेगावॅटपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. 

टॅग्स :Telanganaतेलंगणा