शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

टीबीमुक्तीसाठी २३,३६८ कोटी खर्च, तरी ३४ लाख मृत्यू; भारतात दर ५ मिनिटांत जातो ३ रुग्णांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 09:40 IST

जगातील प्रत्येक चौथा टीबी रुग्ण भारतात आढळतो

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सरकारने टीबीच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि देशातून क्षयरोग (टीबी) निर्मूलनासाठी गेल्या दशकात तब्बल २३,३६८ कोटी रुपये खर्च करूनही, ३४.५ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. टीबी निर्मूलनासाठी वार्षिक खर्च २.२३ पट वाढवूनही आजही जगातील प्रत्येक चौथा टीबी रुग्ण भारतात आढळतो आणि दर पाच मिनिटांनी तीनजण टीबीमुळे मृत्युमुखी पडत आहेत.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात संरक्षण, आयुष, आदिवासी व्यवहार, रेल्वे, कामगार, पंचायती राज, कोळसा, अवजड उद्योग, एमएसएमई आणि इतर अनेक मंत्रालयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसांची क्षयरोग-मुक्त भारत मोहीम सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२३ मध्ये जगभरातील एकूण टीबी रुग्णांपैकी २६ टक्के रुग्णसंख्या भारतात होती.

यंदाच्याच वर्षी क्षयरोगमुक्तीचे ठेवले आहे लक्ष्य

सरकारने २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. तथापि, देशात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या जास्त आहे. महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, भारत २०२५ पर्यंत खरोखरच क्षयरोगमुक्तीचे ध्येय साध्य करेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्य