शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

दोन अपघातांत २२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 05:12 IST

उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात झालेल्या दोन अपघातांत एकूण २२ जण मरण पावले असून, त्यात एका लग्नाच्या वºहाडातील सहा जणांचा समावेश आहे.

लखीमपूर खेरी/सतना : उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात झालेल्या दोन अपघातांत एकूण २२ जण मरण पावले असून, त्यात एका लग्नाच्या वºहाडातील सहा जणांचा समावेश आहे. नवरी मुलगीही अपघातात मरण पावली आहे. या दोन्ही अपघातांमुळे ड्रायव्हरचा हलगर्जीपणा व वाहने बेदरकारपणे चालवणे, हा प्रश्न समोर आला आहे.उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर उचौलिया गावी एक व्हॅन ट्रकवर आदळल्याने १६ प्रवासी जागीच ठार झाले. व्हॅनचा ड्रायव्हर व हेल्पर यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. तो वाहन खूपच वेगाने चालवत होता आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन एका ट्रकवर जाऊ न आदळली.मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लग्नाचे वºहाडी ज्या कारने जात होते, त्या कारवर मागून येणारा ट्रक आदळला आणि कारमधील सहा जण जागीच मरण पावले. सतना जिल्ह्याच्या नरोरा गावापाशी हा अपघात झाला. मृतांमध्ये नवरी मुलगी व ड्रायव्हर यांचा समावेश आहे. दोन जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, ट्रक इतक्या जोरात कारवर आदळला की कारचा मागील भाग ट्रकच्या आत अडकून बसला. जेसीबीच्या साह्याने कार व ट्रक वेगळे करण्यात आले. मृतांमध्ये चार लहान मुली आहेत. (वृत्तसंस्था)