शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन अपघातांत २२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 05:12 IST

उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात झालेल्या दोन अपघातांत एकूण २२ जण मरण पावले असून, त्यात एका लग्नाच्या वºहाडातील सहा जणांचा समावेश आहे.

लखीमपूर खेरी/सतना : उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात झालेल्या दोन अपघातांत एकूण २२ जण मरण पावले असून, त्यात एका लग्नाच्या वºहाडातील सहा जणांचा समावेश आहे. नवरी मुलगीही अपघातात मरण पावली आहे. या दोन्ही अपघातांमुळे ड्रायव्हरचा हलगर्जीपणा व वाहने बेदरकारपणे चालवणे, हा प्रश्न समोर आला आहे.उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर उचौलिया गावी एक व्हॅन ट्रकवर आदळल्याने १६ प्रवासी जागीच ठार झाले. व्हॅनचा ड्रायव्हर व हेल्पर यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. तो वाहन खूपच वेगाने चालवत होता आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन एका ट्रकवर जाऊ न आदळली.मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लग्नाचे वºहाडी ज्या कारने जात होते, त्या कारवर मागून येणारा ट्रक आदळला आणि कारमधील सहा जण जागीच मरण पावले. सतना जिल्ह्याच्या नरोरा गावापाशी हा अपघात झाला. मृतांमध्ये नवरी मुलगी व ड्रायव्हर यांचा समावेश आहे. दोन जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, ट्रक इतक्या जोरात कारवर आदळला की कारचा मागील भाग ट्रकच्या आत अडकून बसला. जेसीबीच्या साह्याने कार व ट्रक वेगळे करण्यात आले. मृतांमध्ये चार लहान मुली आहेत. (वृत्तसंस्था)