शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोध्रा हत्याकांड; दोघांना जन्मठेपेची शिक्षा, तिघांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 15:08 IST

2002 Godhra train burning case: गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने पाचपैकी दोन आरोपींना दोषी ठरविले आहे. तर बाकीच्या तिघांची सुटका करण्यात आली आहे. 

अहमदाबाद : गुजरातमध्ये 2002 साली घडलेल्या गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने पाचपैकी दोन आरोपींना दोषी ठरविले आहे. तर बाकीच्या तिघांची सुटका करण्यात आली आहे. 

गोध्रा हत्याकांडप्रकरणी आज एसआयटी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी आरोपी इमरान उर्फ शेरु भटुक आणि फारुख भाना यांना जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. तर, हुस्सैन सुलेमान मोहन, फारुक धांतिया आणि कासम भमेडी यांची सुटका केली आहे. 

2015-16 मध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी सहा जणांना गोध्रा हत्याकांडाप्रकरणी अटक केली होती. साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सरकारी वकील जे. एम. पांचाल यांच्या माहितीनुसार, सहा आरोपींमधील कादिर पटालियाचे गेल्या जानेवारी महिन्यात ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर बाकीच्या पाच आरोपींवर खटला चालू होता. यामध्ये हुस्सैन सुलेमान मोहन, कासम भमेडी, फारुक धांतिया, फारुक भाना आणि इमरान उर्फ शेरु भटुक यांचा समावेश होता. हे सर्वजण गोध्रा येथील राहणारे आहेत. 

दरम्यान, 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा स्टेशनवर कारसेवक असलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 डब्याला आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात 59 प्रवासी होते.  

टॅग्स :Courtन्यायालयGujarat Riots 2002गुजरात दंगल 2002