शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

दिल्लीत दाट धुक्याने २०० उड्डाणांना फटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:44 IST

दिल्लीत या हिवाळ््यातील सगळ््यात दाट व वाईट धुक्याने दृश्यमानता ५० मीटरपर्यंत खाली आणल्यामुळे येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणा-या व येथून उड्डाण होणा-या २०० विमानांना रविवारी विलंब झाला किंवा ती रद्द करावी लागली किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले.

नवी दिल्ली : दिल्लीत या हिवाळ््यातील सगळ््यात दाट व वाईट धुक्याने दृश्यमानता ५० मीटरपर्यंत खाली आणल्यामुळे येथीलइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणा-या व येथून उड्डाण होणा-या २०० विमानांना रविवारी विलंब झाला किंवा ती रद्द करावी लागली किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. १५० विमानांना विलंब झाला तर जवळपास ५० विमानांचे मार्ग बदलावे लागले व अंदाजे २० उड्डाणे रद्द करावी लागली.येथील विमानतळावरून उड्डाणासाठी दृश्यमानता किमान १२५ मीटर्सची आवश्यक असते. कमी दृश्यमानतेत विमान उतरवण्यासाठी या विमानतळावर सीएटी आयआयआयबी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. २५-५० मीटर दृश्यमानतेमध्ये येथे विमान उतरवले जाऊ शकते.तथापि, ५० विमानांना जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आले कारण विमान कंपन्यांनी नियुक्त केलेले पायलटस हे सीएटी आयआयआयबी तंत्रज्ञानाशी परिचित नव्हते. सकाळी साडेपाचपासून धावपट्टीवरील दृश्यमानता ५० ते ७५ मीटरदरम्यानची होती.

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली