शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

धक्कादायक! जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकललं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 09:40 IST

शाहरुखचा जीव वाचला असला तरी त्याची परिस्थिती नाजूक आहे. मदरशामध्ये काम करणाऱ्या शाहरुखने दावा केला आहे की, तो दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातून हुगली येथे प्रवास करत होता. त्यावेळी एका गटाने त्याला जय श्रीराम बोललो नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं.

कोलकाता - झारखंडनंतर आता पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम न बोलणाऱ्या 20 वर्ष युवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. इतकचं नाही तर जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून कोलकाताच्या पार्क सर्कस स्टेशनवर चालत्या लोकल ट्रेनमधून धक्का मारून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकारदेखील घडला. पिडीत शाहरुख हलदर असं या युवकाचं नाव आहे. 

शाहरुखचा जीव वाचला असला तरी त्याची परिस्थिती नाजूक आहे. मदरशामध्ये काम करणाऱ्या शाहरुखने दावा केला आहे की, तो दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातून हुगली येथे प्रवास करत होता. त्यावेळी एका गटाने त्याला जय श्रीराम बोललो नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं. हाफीद मोहम्मद शाहरुख हलदरने ट्रेनमधील त्या टोळक्याने त्याला मारहाणही केली. ट्रेनमधील कोणी मला वाचविण्यासाठी पुढे आलं नाही. जेव्हा या टोळक्यांनी ट्रेनमधून बाहेर ढकललं त्यावेळी स्थानिक लोकांनी मला मदत केली. 

मिडीया रिपोर्टनुसार घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेनमध्ये चढण्यावरुन शाहरुख आणि आरोपींचा वाद झाला होता. या घटनेचा तपास सुरु आहे. अद्याप यामध्ये कोणालाही अटक केली नाही. तक्रारकर्त्याचा आरोप आहे की हे युवक हिंदू संहिता रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे आले होते. 

VIDEO: जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत जमावाची मारहाण; तरुणाचा मृत्यू

हिंदूत्ववादी संघटनेने आरोप फेटाळलेशाहरुख ट्रेनमध्ये आपल्या सीटवर बसलेला तेव्हा कॅनिंग स्टेशनवर काही युवक ट्रेनमध्ये चढले. शाहरुख हलदरने सांगितले की, या युवकांमधील काहीजण माझ्याकडे आले, त्यावेळी ट्रेन धकुरिया स्टेशनजवळ पोहचलेली. त्यांनी माझ्या पेहरावावर प्रश्न उपस्थित केले आणि मला जय श्रीराम म्हणण्यास सांगितले. जेव्हा मी त्यांना नकार दिला तेव्हा त्यांनी मला मारहाण करण्यात सुरुवात केली. मात्र शाहरुखने केलेले आरोप हिंदू संहिता संस्थेने फेटाळून लावले आहेत.  

दोन दिवसांपूर्वी झारखंडमधील खारसावन जिल्ह्यातही असाच  प्रकार घडला. एका तरुणाला कित्येक तास बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात त्याला जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं जात होतं. 

 

टॅग्स :Hinduहिंदूwest bengalपश्चिम बंगाल