शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

२ लाख सरकारी नोकऱ्या संपवल्या : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 08:04 IST

या सरकारच्या काळात देश विक्रमी बेरोजगारीने ग्रासला आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

नवी दिल्ली : सरकारी कंपन्यांमधील तब्बल दोन लाख नोकऱ्या संपवण्यात आल्या आहेत. सरकार आपल्या काही भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी लाखो तरुणांच्या आशा चिरडून टाकत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.ते म्हणाले की, सरकारी कंपन्या (पीएसयू) हे भारताचा अभिमान आणि प्रत्येक तरुणाचे रोजगाराचे स्वप्न होते. परंतु आज ते ‘सरकारचे प्राधान्य’ नाही. सरकारी कंपन्यांमधील नोकऱ्या २०१४ च्या १६.९ लाखांवरून २०२२ मध्ये १४.६ लाखांवर आल्या आहेत. प्रगतीशील देशात नोकऱ्या कमी का होत आहेत?.

हा कसला अमृतकाळ उद्योगपतींची कर्जमाफी करणे आणि सरकारी कंपन्यांमधील नोकऱ्या संपवणे हा कसला अमृतकाळ आहे. जर हा अमृतकाळ असेल तर अशा नोकऱ्या का गायब होत आहेत, असा सवाल राहुल यांनी केला.  या सरकारच्या काळात देश विक्रमी बेरोजगारीने ग्रासला आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

कंत्राटी कामगार म्हणजे आरक्षण संपवणे? नोकऱ्यांची संख्या वाढवण्याऐवजी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्यांनी दोन लाखांहून अधिक नोकऱ्या संपवल्या आहेत. याशिवाय या संस्थांमधील कंत्राटी भरती जवळपास दुप्पट झाली. कंत्राटी कर्मचारी वाढवणे हा आरक्षणाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा मार्ग नाही का? शेवटी या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा डाव आहे का?     - राहुल गांधी, काँग्रेस नेते 

कुठे नोकऱ्या कमी झाल्या? बीएसएनएल     १,८१,१२७एमटीएनएल     ६१,९२८एसईसीएल     २९,१४०एफसीआय     २८,०६३ओएनजीसी     २१,१२०

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी