शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

देशात ५ वर्षांत रोज २ जातीय दंगली, दोषसिद्धी १० टक्केच; ५.३१ टक्क्यांवरच आरोप सिद्ध ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:08 AM

गृहमंत्रालयाकडील ताज्या आकड्यांनुसार गेल्या ५ वर्षांत जवळपास ३,४०० दंगली झाल्या. त्यात २,९३९ आरोपपत्र दाखल झाले. दोष सिद्धी फक्त ३४८ (१०.२३ टक्के) झाली.

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : देशात वेगवेगळ्या राज्यांत जातीय तणावाच्या घटना वाढत असताना केंद्र सरकारकडील अधिकृत माहितीनुसार गेल्या ५ वर्षांत देशात रोज सरासरी २ धार्मिक दंगली झाल्या आहेत.गृहमंत्रालयाकडील ताज्या आकड्यांनुसार गेल्या ५ वर्षांत जवळपास ३,४०० दंगली झाल्या. त्यात २,९३९ आरोपपत्र दाखल झाले. दोष सिद्धी फक्त ३४८ (१०.२३ टक्के) झाली. अटक झालेल्या १८,५१२ जणांपैकी फक्त ९८४ (५.३१ टक्के) जणांवर आरोप सिद्ध झाले. उत्तर प्रदेशात अपेक्षेनुसार सगळ्यात कमी ६५ धार्मिक दंगली झाल्या व २५ प्रकरणांत आरोप सिद्ध झाले. अटक झालेल्या ५०८ पैकी १२२ जणांवरील आरोप सिद्ध झाले.  राजस्थानातील ५५ दंगलींत ५० आरोप सिद्ध झाले. 

सर्वाधिक बिहारमध्ये -सर्वाधिक ७२१ दंगली बिहारमध्ये झाल्या. तेथे फक्त २.०८ टक्के आरोप सिद्ध झाले. अटक झालेल्या ५,०२२ जणांपैकी फक्त ८४ जणांवर आरोप सिद्ध झाले.

महाराष्ट्रात २५९ दंगली --     महाराष्ट्रात या कालावधीत २९५ दंगली झाल्या व फक्त २५९ प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. केवळ २ आरोप सिद्ध झाले.-     राज्यात २,५७६ जणांना अटक झाली व त्यातील फक्त २९ जणांवर आरोप सिद्ध झाले.

दिल्लीत किती? --     राजधानी दिल्लीत ५२१ दंगली झाल्या; परंतु एकाही प्रकरणी एकाही जणावर आरोप सिद्ध झाला नाही.-     २०७ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले. यात ४९८ जण आरोपी असून, ४४३ जणांना अटक झाली. 

हरयाणात झाल्या ४२१ दंगली --     २०१६ ते २०२० दरम्यान हरयाणात ४२१ जातीय दंगली झाल्या. यात फक्त १७ घटनांत दोष सिद्ध झाला. राज्यात १,३६७ जणांना अटक झाली; परंतु फक्त १९ जणांवरच आरोप सिद्ध झाले.-     झारखंडमध्ये ३७१ दंगली झाल्या व १९३ घटनांत आरोपपत्र दाखल झाले. फक्त ११ जणांवर आरोप सिद्ध झाला. एकूण ६१७ जणांना अटक झाली तरी फक्त २१ जणांवरच आरोप सिद्ध झाले. 

टॅग्स :Courtन्यायालय