शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

दहा तान्ह्या बाळांसह १६ मुलांचा यूपीत मृत्यू ,गोरखपूर हॉस्पिटल; वर्षभरात ३१0 दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 1:11 AM

गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत दहा तान्हा बाळांसह १६ मुलांचा मृत्यू झाला़ दहा जणांना नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तर सहा जणांना मुलांसाठीच्या

लखनौ : गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत दहा तान्हा बाळांसह १६ मुलांचा मृत्यू झाला़ दहा जणांना नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तर सहा जणांना मुलांसाठीच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.२० रुग्ण हे (सहा देवरियाचे, दोन कुशीनगरचे, गोरखपूर व महाराजगंजचे प्रत्येकी चार आणि बस्ती व बलरामपूरचा प्रत्येकी एकेक) मेंदूला आलेल्या सूजेनंतर गेल्या २४ तासांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३६ रुग्णांवर (त्यातील बहुतेक हे मेंदूला सूज आलेले आहेत) बाबा राघव दास महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पाच रुग्ण बिहारचेही आहेत.अधिकाºयांनी सांगितले की, १,४७० रुग्ण या वर्षी जानेवारीपासून या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ३१० जणांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालय गेल्या आॅगस्टमध्ये तान्ह्या बाळांसह ६३ मुलांचा मृत्यू अवघ्या एका आठवड्यात झाल्यामुळे चर्चेत आले होते. आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा विक्रेत्याने बिलाअभावी थांबवल्यामुळे हे मृत्यू झाले होते.उशिरा दाखल केले-डॉक्टर म्हणाले की, आता मुलांचे मृत्यू हे आॅक्सिजनच्या टंचाईमुळे, उपचारांअभावी किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेले नाहीत. त्यांची प्रकृती खूप गंभीर झाल्यावर त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याने तेदगावले आहेत.आॅगस्टमधील मृत्यूनंतर या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पदावरून दूर करण्यात आले होते व घटनेच्या चौकशीचे आदेश दिले गेले.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाल्यावर ते म्हणाले होते की, हे राज्य १९७० पासून मेंदूला सूज येण्याच्या आजाराला तोंडदेत आहे.

टॅग्स :Gorakhpurगोरखपूरhospitalहॉस्पिटल