शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

सव्वा वर्षात निमलष्कराच्या १५० जवानांची आत्महत्या

By admin | Updated: May 15, 2015 00:21 IST

निमलष्कर दलाच्या १५० पेक्षा जास्त जवानांनी २०१४ आणि या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत विविध कारणांनी आत्महत्या केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या

नवी दिल्ली : निमलष्कर दलाच्या १५० पेक्षा जास्त जवानांनी २०१४ आणि या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत विविध कारणांनी आत्महत्या केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो- तिबेटियन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि आसाम रायफल्सच्या १२० जवानांनी गेल्यावर्षी आत्महत्या केली. ३० एप्रिल २०१५ पर्यंत या संख्येत आणखी ३५ ची भर पडली. यावर्षी मे महिन्यांतही आणखी आत्महत्यांची नोंद झाली असली तरी त्यासंबंधी डाटा अद्याप उपलब्ध झालेला नाही. कौटुंबिक कारणे, कामाचा ताण यांसह विविध कारणांमुळे जवानांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. जवानांसमोरील आव्हाने पाहता काही कल्याणकारी उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)