शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

सीमेवर तैनात होणार नव्या १५ पलटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:44 IST

पाकिस्तान, बांगलादेश व चीन लगतच्या सीमेवर तैनात आयटीबीपी व बीएसएफ या निमलष्करी दलात नव्या १५ पलटणींचा (बटालियन) समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तान, बांगलादेश व चीन लगतच्या सीमेवर तैनात आयटीबीपी व बीएसएफ या निमलष्करी दलात नव्या १५ पलटणींचा (बटालियन) समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, पंधरा नव्या पलटणींमध्ये बीएसएफच्या सहा व आयटीबीपीच्या नऊ पलटणी असतील. प्रत्येक पलटणीमध्ये अधिकारी व सैनिक मिळून हजार जण असतील. या संदर्भात बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, नव्या पलटणीतले सैनिक आसाम व पश्चिम बंगालला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमेवर तसेच पंजाब व काश्मीरला लागून असलेल्या पाकिस्तान सीमेवरही तैनात सैनिकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पाकिस्तान व बांगलादेशला लागून असलेल्या सीमाभागात सुरू असलेले घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी, अवैध स्थलांतरण हे गैरप्रकार रोखण्यासाठी तिथे तैनात सैनिकांची संख्या वाढविणे आवश्यक बनले आहे. नव्या पलटणी स्थापन झाल्यानंतर, त्यातील सैनिकांना नेमके कुठे तैनात करायचे, हे योग्य वेळी ठरविण्यात येईल.आयटीबीपीचे सैनिक चीनला लागून असलेल्या सुमारे साडेतीन हजार किमी लांबीच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान