शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सीमेवर तैनात होणार नव्या १५ पलटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:44 IST

पाकिस्तान, बांगलादेश व चीन लगतच्या सीमेवर तैनात आयटीबीपी व बीएसएफ या निमलष्करी दलात नव्या १५ पलटणींचा (बटालियन) समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तान, बांगलादेश व चीन लगतच्या सीमेवर तैनात आयटीबीपी व बीएसएफ या निमलष्करी दलात नव्या १५ पलटणींचा (बटालियन) समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, पंधरा नव्या पलटणींमध्ये बीएसएफच्या सहा व आयटीबीपीच्या नऊ पलटणी असतील. प्रत्येक पलटणीमध्ये अधिकारी व सैनिक मिळून हजार जण असतील. या संदर्भात बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, नव्या पलटणीतले सैनिक आसाम व पश्चिम बंगालला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमेवर तसेच पंजाब व काश्मीरला लागून असलेल्या पाकिस्तान सीमेवरही तैनात सैनिकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पाकिस्तान व बांगलादेशला लागून असलेल्या सीमाभागात सुरू असलेले घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी, अवैध स्थलांतरण हे गैरप्रकार रोखण्यासाठी तिथे तैनात सैनिकांची संख्या वाढविणे आवश्यक बनले आहे. नव्या पलटणी स्थापन झाल्यानंतर, त्यातील सैनिकांना नेमके कुठे तैनात करायचे, हे योग्य वेळी ठरविण्यात येईल.आयटीबीपीचे सैनिक चीनला लागून असलेल्या सुमारे साडेतीन हजार किमी लांबीच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान