शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७0 रद्द केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या १४२ अल्पवयीनांची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 04:29 IST

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७0 अनुच्छेद हटवल्यानंतर त्या राज्यातील १४४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७0 अनुच्छेद हटवल्यानंतर त्या राज्यातील १४४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते, असे उघड झाले आहे. ही मुले ९ ते १७ वयाची होती. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या बाल या समितीनेच सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे.या १४४ पैकी १४२ अल्पवयीन मुलांची आता सुटका करण्यात आली आहे आणि दोघा जणांना तेथील बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आले असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली आहे. पोलीस, तसेच तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समितीने हे न्यायालयाला कळविले आहे.कोणत्याही अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आलेले वा डांबून ठेवण्यात आलेले नाही आणि बालहक्कांचे कठोर पालन करण्यात यावे, असे सर्व पोलीस ठाण्यांना कळवण्यात आले आहे, असे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले असल्याचा उल्लेखही समितीने केला आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या चारपैकी एका अल्पवयीन मुलाला सोडण्यात आले आहे.बालहक्क कार्यकर्त्यांचा होता अर्जबालहक्कासाठी काम करणाऱ्या इनाक्षी गांगुली व शांता सिन्हा यांनी काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती.त्यावरील सुनावणीमध्ये न्यायालयाने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या बालन्याय समितीला या प्रकरणाची शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानंतर न्या. अली मोहम्मद माग्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पोलीस व तपास यंत्रणांकडून माहिती मिळवून आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर